Summary of the Book
अंजीर हे अतिशा पौटिक फळ आहे. ताचे औषधी गुणधर्म तर एखाद्या खजिनासारखे आहेत. पण गेला १०-१२ वर्षांत महाराट्नातील शेतकरांनी तांबेरा रोग व खवले किडीचा बंदोबस्त करता न आलाने अंजिराचा बागा तोडून टाकला. रोगकिडींचे नियंत्रण करणासाठीचे शास्त्रीय ज्ञान या पुस्तकात दिले आहे. महाराष्टातील अंजीर लागवड वाढावी, शेतकरांना तांत्रिक ज्ञान मिळावे, तांचा अनावशक खर्च कमी होऊन पीक उत्पादनातील किफाातशीरपणा वाढावा या हेतूने लिहिलेले हे पुस्तक आहे.