Summary of the Book
कमी होणारा व लहरी पाऊस, खते व औषधे व मजुरी यावरचा वाढता खर्च या समस्यांमुळे कोरडवाहू फळांचे उपायोग आणि महत्त्वही वाढत आहे. फलोद्यान विभागातला ३२ वर्षांचा अनुभवामुळे डॉ. देशमुख यांचा या विषयामधला अधिकार वादातीत आहे. कमी निगेमधे, कमी खर्चामधे चांगले उत्पन्न देणारा आवळा, बिब्बा व चारोळी या काटक फळझाडांची माहिती शेतकरांना देणासाठी तांनी हे पुस्तक लिहिले आहे. लागवडीबद्दल समग्र माहिती आणि यशस्वी शेतकरांचा यशोगाथा वाचनीय आहेत.