Summary of the Book
स्वातंत्र प्राप्तीनंतर माणसाची मानसिक जडणघडण, वैचारिक बैठक, माणूस म्हणून माणुसकीने जगण्याचं शिक्षण देणारी प्रक्रिया घडली नाही. म्हणूनच देशात स्वैराचार आणि स्वाहाकाराने माणसाला गिळंकृत केले. माणसाचा जीर्णोद्धार, माणसात सुधारणा ही सर्व शुधारणांचं मूळ आहे. हे पुस्तक त्या दिशेने माणसाला कृतिशील व गतिशील करणारं प्रेरणादायी साधन ठरो ही ईश्वरचरणी प्रार्थना.