Mokre.S.Radha kishan
13/02/2018
महाराष्ट्राचा झेंडा ज्या महान व्यक्तीनी विदेशात फडकवला ,अशा आदरनिय ,कर्तबगार ,आदर्श व एकाकी झुंज देणाऱ्या व्यक्तींची मीहिती खूुपच प्रेरनादायी आहे.
आधूनिक काळातील ही गाथाच आहे.असे म्हटल्यास वावगे ठरनार नाही.तरूनांसाठीचा हा पुस्कत रूपातील अमूल्य ठेवाच आहे