Summary of the Book
सुर्यादय आणि सूर्यास्त याच वेळी अग्निहोत्र केले जाते. अग्निहोत्रावर महाराष्ट्रातही संशोधन करण्यात आले. याच संशोधनावरुन आधारित यशवंत भास्कर सोहोनी यांनी केलेले हे लेखन आहे. हे पुस्तक चार विभागले आहे. पहिल्यांदा विभागात ग्रंथातून उद्दीपित केलेली उद्यमशील उपयोगिता आहे. प्रथम अग्निहोत्राची मूळ कल्पना सांगितली आहे.
आग्निहोत्राचे वैज्ञानिक आणि अध्यात्मिकत द्रुष्टीने विवेचन केले आहे. दुसऱ्या विभागात आग्निहोत्राच्या वातावरणात जीवाणूंचे आणि रोगाणूंचे परिभ्रमण, प्रतिकारशक्तीचे अध्ययन, सुर्यादय - सूर्यास्त काळात वातावरणाचे शुद्धतेच्या द्रुष्टीने अध्ययन दिले आहे. तिसऱ्या विभागात मानवी जीवनावर होणाऱ्या मनोवैज्ञानिक परिणामाचा अभ्यास केला आहे. चौथ्या विभागात योग आणि अग्निहोत्राचा संबंध दाखविला आहे पौवार्त विचारसरणी चिंतनात्मक आणि पाश्चिमात्य संशोधनात्मक आहे. हे दोन्ही विचार या लेखनात एकत्र केले आहेत.