Summary of the Book
या पुस्तकात श्री. म.माटे यांनी भावनांचा व विचारांचा अविष्कार अतंत सचोटीने केलेला आहे. चालू काळात तत्त्वज्ञानांचे, सामाजिक भावनांचे आणि रुचि वैचित्राचे संकुल संगर चालू आहे. तात मतभेद सर्वथा अटळ आहे. हे मतभेद आपण प्रामाणिकपणे व सप्रमाण मांडले म्हणजे आपले कर्तव्य संपले असे श्री. म. माटे समजतात. तांचे मन एकाच कोणत्यातरी संप्रदायाला निखळपणे वाहिलेले नाही, म्हणूनच त्यांचे अमूल वैचारिक चिंतन आपल्याला समजून घ्यायचे आहे. विचार-शलाकांमधून सहा आवृत्या निघालेले लोकप्रिय पुस्तक.