Summary of the Book
व्यावसायिक एकाग्रतेमुळे आपला स्वतःशीच होणारा संवाद तुटत चालला आहे.त्यामुळे चार जिव्हाळ्याचे शब्दही परके झाले आहेत.प्रत्येकाच्या वाट्याला मानसिक दुर्बलेतेचे क्षण येतात.त्याचा स्वीकार केला तर अवघड आहे पण अशक्य नाही.हा सकारात्मक विचार या पुस्तकाच्या लिखाणामागे आहे.