Summary of the Book
पुनरुज्जीवन, धर्मसुधारणा व ज्ञानप्रकाशित विचारसरणी या कल्पनांचा संगम पाश्च्यात्त्य संस्कृतीमध्ये झाला व आधुनिक वैचारिक युग उजाडले. यातील कल्पना, भारतातील धर्मसुधारणेचे विचार व ज्ञानप्रकाशित विचारसरणीचा महाराष्ट्र संदर्भ यांचा उहापोह या पुस्तकात केला आहे.