मराठवाड्याचे श्रेष्ठ आणि जेष्ठ लेखक भगवंतराव देशमुख यांनी मराठवाड्याच्या संदर्भातील आपल्या विविध आठवणी येथे जागवल्या आहेत, त्यातून मराठवाड्याचा सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा एक ओजस्वी आलेख येथे संग्रह[...]
लिखाण म्हणजे पत्रकार मंडळींसाठी डाव्या हातचा खेळ. पण व्यवसायाचा भाग म्हणून दररोज लिहिणे वेगळे आणि स्वतःच्या आनंदासाठी काही लिहिणे वेगळे. पत्रकार आणि प्रकाशक रमेश उदारे यांच्या ओघवत्या लिखाणातून साकारल[...]
डॉ. एच. वाय. कुलकर्णी यांचं हे पुस्तक जुन्या पुण्याचे अनेक तपशील घेऊन वाचकांसमोर आलेलं आहे. विषयांवर नुसती नजर टाकली तरी त्यातलं वैविध्य लक्षात येतं. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, कसबे पुणे, पेशवाईच्या खु[...]
एखाद्या क्षेत्रात काम करायला मिळणे ही एक संधी असते; परंतु त्या संधीचे सोने करण्यासाठी कर्तृत्व लागते. कर्तृत्वाला परिश्रमाची जोड व नशिबाची साथ असली की ते ते क्षेत्र त्या त्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या न[...]
प्रवास माणसाइतकाच प्राचीन आहे. प्रवासाची साधनं उपलब्ध नव्हती तेव्हाही माणसाची पावलं प्रवासीच होती.
माणसाचं कुतूहल, जीवनप्रीती, साहसेच्छा आणि अनुभवोत्सुक मन त्याला स्वस्थ बसू देत नाही.
प्रवासात नाना [...]
आयुष्याच्या विविध टप्यांवर मला जे मित्र भेटले, त्यांच्या जीवनातील भयाण वास्तवामुळे अस्वस्थ झालो. काही वेळा प्रभावित झालो. अशा भिडूंची ही जीवनकहाणी ! असेच काही भिडू प्रतिकूल परिस्थितीशी निकरानं झुंजून [...]
बिनाका गीतमालेशी अनेक पिढ्यांचे बंध जोडले गेले आहेत. बिनाका गीतमाला आणि श्रीलंका रेडिओ हे संगीतमय समीकरण नादावणारे ठरले. सुमधूर गीते प्रतिभावंत संगीतकार – गीतकारांकडून तयार होत होती, या मधुर गीतांचा त[...]
'क्लोरोफॉर्म'ची पहिली आवृत्ती ऑगस्ट १९७८ मध्ये प्रसिद्ध झाली. कॅन्सरमुळे, मृत्यूच्या छायेत असताना लिहिलेल्या या आत्मकथनामधून वैद्यकीय व्यवसायातील काही अपप्रवृत्तींवर प्रकाशझोत असल्यासारखे झाले.
का[...]
आत्मचरित्र हे थोरामोठ्यांचे असते हा समज दूर होऊन आता सामान्यांची आत्मचरित्रेही प्रसिद्ध होऊ लागली आहेत. त्याच महिलांची संख्या लक्षणीय आहे. अलका गोडे यांनी या क्षेत्रात पाऊल टाकले आणि ‘धाकट्या नजरेतून’[...]
लोकमान्य नगर ही स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्थापन झालेली मुंबईतील आगळीवेगळी टेनन्सी को-ऑपरेटिव्ह सोसायटी. या सोसायटीची उभारणी, तिथे राहणार्यांनी जोपासलेलं कौटुंबिक वातावरण आणि उपक्रमशीलता यांचं एक स्मरण[...]
पाकिस्तानात भरभराटीला आलेलं कापड दुकान फाळणीच्या वणव्यात बेचिराख झाल्यावर, गरोदर पत्नी आणि दोन लहान मुलांसह, चालत चालत सरहद्द ओलांडून दिल्लीच्या निर्वासित छावणीत दाखल झालेले लाला बनवारीलाल. शून्यापासू[...]
गांधी - काळाच्या चरख्यावर माणुसकीची वस्त्रं विणणारा विसाव्या शतकातला कबीर. गांधींनी एका धाग्यात देश जोडला! मनं सांधली! फाळणीचं दुर्दैव मात्र ते टाळू शकले नाहीत. धर्म ही त्यांच्या मते एक उन्नत प्रेरणा.[...]
'निरामय कामजीवन' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. विठ्ठल प्रभू हे नाव वाचकांना तसे अपरिचित असण्याचे काही कारण नाही. आजवर त्यांची पंचवीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्या सर्वाचा विषय कामजीवन,[...]
"गोष्टी घराकडील" या पुस्तकात राजेंद्र बनहट्टी यांनी नागपुरातील त्यांच्या बालपणीची मनोरम्य स्मृतिचित्रे रंगविली आहेत. नागपूरचे घर, त्या घरातील सर्वांसोबतच्या आठवणी, काही प्रसंग या सर्वांचे चित्रण बनहट्[...]