-हुमॅटॉइड आर्थ्रायटिसच्या असह्य वेदनांमुळे रुग्णाला आपलं शरीर म्हणजे टिकटिक करणार बॉम्ब आहे, जो कधीही फुटेल असं वाटू लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जण स्वत:च्या शरीरावर प्रेम करतो. तेच [...]
गावकुसाबाहेरच्या अनेकांची आत्मकथनं आली. परंतु ज्यांना गावकूसही नाही असा पोतराज समाज. रंगीबेरंगी चिंध्या पांघरून, ज्याला आभरान म्हणतात, अंगावर आसूड ओढत दारोदार फिरणारा हा अस्थिर मानव. या जगण्यातला दाह [...]
जर तेरा वर्षं पूर्ण होण्यापूर्वीच, सातवीतूनच शाळेला रामराम ठोकून, एका अडाणी, मंदबुद्धी आणि दुप्पट वयाच्या माणसाबरोबर तुझी गाठ बांधली गेली, अंगावर दूध पिणारं एक मूल असतानाच दुस-याची चाहूल लागली आणि पाह[...]
जेस्मी एका चांगल्या घराण्यातील, उत्साही, सुखवस्तू मुलगी, अल्लड फुलपाखरी वृत्तीची, घरात पहिल्यापासून कॅथलिक धर्मश्रद्धा जपलेल्या. वयाच्या सतराव्या वर्षी ज्युनियर कॉलेजमधील एका प्रार्थना शिबिराच्या वेळी[...]
दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस अनेक क्षेत्रात यश प्राप्त करू शकतो.श्याम भुर्के यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये यशाची अनेक शिखरे गाठली.साहित्य व कला क्षेत्रात भरारी मारली .वि.स. खांडेकर,आचर्य अत्रे,पु[...]
प्रसिद्ध निसर्गलेखक मारुती चितमपल्ली यांच्या ओघवत्या आणि रसाळ भाषेतून उतरलेले हे 'आनंददायी बगळे' सुंदर अनुभव देतात. बगळ्यांच्या विणीच्या हंगामात म्हणजे पावसाळ्यात श्यामल वर्णाचे बगळे आकाशात उडताना पाह[...]
स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्या कष्टमय पर्वात मध्यमवर्ग दुष्टचक्रात सापडला व त्याने आपली परंपरा, वृत्ती यांचा त्याग केला. परंतु नंतरच्या आर्थिक प्रगतीबरोबर आलेल्या सुस्थैर्याध्ये आठवले ते परंपरेचेच स[...]
This is the original English translation of the first Indian Muslim woman's experiences in the 'West'. Atiya Fyzee's (1877-1967), travelogue-cum-diary was published in an Urdu journal and then in 1922[...]
दया पवार यांच्या ‘बलुतं’ दलित आत्मकथांना सुरवात झाली. त्यानंतर आलेल्या आत्मकथनांमुळे दलितांचे जीवन सर्वांसमोर आले. आज शिक्षण, नोकरी यामुळे दलित समाज स्थिरस्थावर झाला आहे. तरी त्यांच्यावरील अन्यायाच्या[...]
अभिजनांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं ज्येष्ठ लेखक दया पवार यांचं हे आत्मकथन, भारतीय समाजाच्या भीषण, भेदक वास्तवाचं प्रखर दर्शन घडवतं. दगडू मारुती पवार या नायकाच्या दुःख, यातनांच हे 'बलुतं' हे बलुत[...]
'पॅपिलॉंन' या गाजलेल्या पुस्तकाचा बँको हा उत्तरार्ध आहे.
'पॅपिलॉंन' मध्ये आपल्याला एका नव्या जगाचा आणि जबरदस्त व्यक्तिमत्वाचा रोमांचकारी अनुभव येतो. यशस्वी पलायन केल्यानंतर 'पॅपिलॉंन' च्या नंतरच्या[...]
बोचकं' ही आत्मकथनात्मक कादंबरी समाजातल्या अनेक पदरांचं दर्शन घडवते.
नारायणचं लग्न (१९६८) ते आईचा मृत्यू (२००२) या कालावधीतील ही कथा निव्वळ नारायणची नाही. गिरगावातील फूटपाथवर भाजी विकत अत्यंत प्रतिकूल[...]
वैद्यकशास्त्राने कितीही प्रगती केली असली तरी कॅन्सर हा विकार आजही असाध्य समाजाला जातो. कारण मानसिक व शारीरिकदृष्ट्या रुग्णावर मोठा आघात करणाऱ्या या आजारावर अजून तरी 'रामबाण' उपाय सापडलेला नाही. आधुनिक[...]