हे पुस्तक म्हणजे १९७१ चे भारत-पाक युद्ध आणि बंगलादेशच्या निर्माणाची रोचक कथा सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे.
श्री सुरेन्द्रनाथ निफाडकर यांना संरक्षण दलामधील तीन वर्षांच्या सेवेची पार्श्वभूमी आह[...]
युद्धात शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मानवानं ‘जैविक अस्त्रं’ वापरली. त्यामध्ये प्लेगचा उंदीर, अँथ्रॅक्सचे जंतू, सार्स किंवा श्वसनमार्गास बाधक ठरणा-या विषाणूंचा शत्रूंच्या प्रदेशात प्रसार करणं; तसंच विषार[...]
एअर कमांडर रमेश बेनेगल यांनी आझाद हिंद सेनेसमवेत काम केले आहे. 1941 ते 1945 या कालावधीतील थरारक युद्धकथा यामध्ये आहेत. आझाद हिंद फौजेतील सहभागानंतर त्यांना युद्धकैदीही व्हावे लागले. त्यानंतर त्यांना भ[...]
चीन व पाकिस्तानच्या आक्रमणानंतर भारताने संरक्षण व्यवस्था मजबूत करण्यास सुरुवात केली. आता संरक्षण शास्त्राचा अभ्यास हा एक स्वतंत्र विषय झाला आहे. या दृष्टीने डॉ. व्ही. वाय. जाधव यांनी ' भारताची राष्[...]
India and China the inheritors of two ancient civilizations and aeons of neighbourly bonds cemented by Buddhism and the bridge-building missions of Fa-Hien, Huen Tsang, Tagore and Kotnis never witness[...]
व्हिएतनाम युद्ध यशस्वी झाल्यावर, स्थापन झालेल्या व्हिएतनामी सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधींनी जगात प्रथम मान्यता दिली होती. नंतर हो-ची-मिन्ह व्हिएतनाम अध्यक्ष भेटीवर आले असताना त्यांनी मोहन धारिया - प[...]
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील जागतिक राजकारणाची जडणघडण जाणून घेण्याच्या दृष्टीने दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासाला विशेष महत्व प्राप्त झाले झालेले आहे. कारण हिटलरच्या आक्रमक हुकुमशाहीविरुद्ध झुंज घेण[...]
स्थलसेना,नौसेना आणि हवाई दलाची रचना,त्यांच्या विविध शाखा,त्यांचे कार्य,प्रशिक्षण देणा-या संस्था,शस्त्रास्थे विकसित करणारी यंत्रणा,भारतीय लष्कराची स्वातंत्र्योतर कामगिरी,जागतिक शांततेसाठी त्यांचे योगदा[...]
खुली-छुपी युद्धं, नैसर्गिक कोप किंवा कोणतीही आपत्ती त्यांच्या मनोबलावर मात करू शकत नाही. अशा दुर्दम्य इच्छाशक्तीचे आपले सैनिक, सैनिकी दलं, युद्धप्रसंग आणि घटना यांची माहिती देणारं हे पुस्तक...
इतिहास आणि वर्तमान मांडतो ती मोठयांच्या युध्दाची ओजस्वी कहाणी.
परंतु मुलांच्या नजरेतून पाहा. तीच दिसेल रक्तरंजित, नकोशी खरी कहाणी.
जगातल्या चौदा देशांतला युध्दकाळ. आणि मरणाच्या दारात उभी असलेली [...]
President Obama may have delivered on his campaign promise to kill Osama bin Laden, but as an Al-Qaeda strategist bin Laden has been dead for years. This book introduces and examines the new generatio[...]
८ सप्टेंबर १९४१. राक्षसी महत्वाकांक्षा असणा-या हिटलरच्या फौजांनी सोव्हएत महासंघाचा मानबिंदू असणा-या लेनिनग्राड शहराभोवती पक्का फास आवळला... यामागे होती एक थंड डोक्यानं आखलेली क्रुर योजना आणि लोकांची उ[...]
Of his twenty-five years in print journalism, twenty-one have been in Delhi. In fact, Ravindra Dani’s first assignment was to cover the Golden Temple and the terrorism wrought by Bhindranwale’s men. R[...]
८ मे १९४५ या दिवशी म्हणजे ५ वर्षे, ८ महिने व ७ दिवसांनंतर दुसरे महायुद्ध संपले. तिसरे राईश गडपच झाले.
जर्मनीत सरकार उरले नाही. शास्ता उरला नाही. लक्षावधी सैनिक व सर्वसामान्य नागरिक बेघर झाले. अन्न [...]
नाझी जर्मनीने दुसर्या महायुद्धाच्या काळात साठ लक्ष ज्यूंना छळछावण्यांत पकडून मारले. त्यांतली सर्वात मोठी छावणी होती आउशवित्झला. तेथे क्रौर्याला आणि मानवी हत्येच्या प्रक्रारांना सीमा राहिली नाही.
ड[...]
A yogi foretells the future:
Indo - Pak War
Resolution of Kashmir Issue
Tilting of the Earth's Axis
Floods on massive scale
Space Travel with Yogic Power
Dawn of a New Golden Era