पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे आज आम्ही ‘फास्ट फूड’, कृत्रिम शीतपेये आदींच्या अधीन झालो आहोत. आधुनिक आहाराच्या दुष्परिणामांपासून सावध करून पारंपरिक आहारविषयक नियमांची उपयुक्तता सांगणारा ग्रंथ !
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !
अलंकार म्हणजे चैतन्य मिळवून देणारी वस्तू, हा दृष्टीकोन देणारा ग्रंथ !
भाग ३. पदवीपूर्व स्तरावरील.
अध्यात्मशास्त्र - खंड ८ : आचारधर्म ३.
..............[...]
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !
भाग : ३ : खंड २५. भक्तीयोग ५.
आरतीपूर्वी शंखनाद करण्याचे कारण, आरती योग्य उच्चारांसह आणि एका लयीत म्हणण्याचे महत्त्व, आरतीच्या वेळी टाळ्या आणि वाद्ये [...]
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !.
भाग ३. पदवीपूर्व स्तरावरील अध्यात्मशास्त्र - खंड २५.
भक्तियोग १०.
भाव म्हणजे काय, भावाची वैशिष्ट्ये, साधनेत भावाला अनन्यसाधारण महत्त्व असण्याची कार[...]
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !.
भाग ३. पदवीपूर्व स्तरावरील अध्यात्मशास्त्र - खंड २५.
भक्तियोग ७
................................................................
देवळात प्रवेश करण्या[...]
शुद्ध भाषा, तसेच देवनागरी लिपी यांचे महत्त्व, मानवांची भाषा आणि देवतांची भाषा यांतील भेद, भाषानिर्मितीविषयी पाश्चात्त्यांचे अयोग्य अनुमान, सप्तलोक, सप्तपाताळ अन् सप्तनरक येथील भाषा, जिवाणू, जंतू, वनस्[...]
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !
शास्त्रीय महत्त्व आणि मांडणी .
भाग ३ : खंड २५. भक्तियोग २.
................................................................
देवघर कोणत्या दिशेला असाव[...]
पूजास्थळाची शुद्धी करण्याचे महत्त्व, पूजेला बसण्यासाठी पूजकाने पाटाचे आसन का घ्यावे ? निर्माल्य काढतांना ते अंगठा आणि अनामिका यांनीच का उचलावे, निर्माल्य काढल्यावर पूजकाने त्याचा वास कशा प्रकारे आणि क[...]
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !
भाग ३. पदवीपूर्व स्तरावरील.
अध्यात्मशास्त्र - खंड ८ : आचारधर्म २.
..........................................................................
सकाळी उठल[...]
एखाद्याला दृष्ट लागली आहे, हे ओळखण्याची सूत्रे, मीठ, मोहरी, लाल मिरच्या, लिंबू,नारळ, तुरटी, कापूर आदी घटकांनी दृष्ट काढण्याच्या पद्धती, बाळाची दृष्ट काढण्याच्या पद्धती, तसेच दृष्ट निघाली, हे ओळखण्याची[...]
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !
कपड्यांच्या माध्यमातून सात्त्विकता कशी वाढवावी याचे मार्गदर्शन !
भाग ३. पदवीपूर्व स्तरावरील.
अध्यात्मशास्त्र - खंड ८ : आचारधर्म ७
....................[...]
श्री महालक्ष्मीचे स्थानमाहात्म्य, शक्तिपिठांचे महत्त्व आणि लाभ, श्री महालक्ष्मीदेवीच्या प्राचीन ‘किरणोत्सवा’ची वैशिष्ट्ये, देवीच्या उपासनेतील काही कृतींमागील अध्यात्मशास्त्र यांविषयीची माहिती या लघुग्[...]
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !.
भाग ३. पदवीपूर्व स्तरावरील अध्यात्माशास्त्र - खंड ५३ . काही धार्मिक विधी १
अहेर कोणता द्यावा, वाढदिवस तिथीनुसार करण्याचे महत्त्व, औक्षणाची योग्य पद्धत[...]
केसांत कोंडा होणे, केस गळणे वा अकाली पिकणे यांसारख्या समस्या नाहीत, असा मनुष्य विरळाच ! अशा समस्यांवर ‘अॅलोपॅथिक’ औषधे घेणे, ‘शॅम्पू’ वापरणे आदी वरवरचे उपाय न करता समस्यांमागील आध्यात्मिक कारणे दूर क[...]
मराठी भाषेची उत्पत्ती केव्हा आणि कशी झाली, मराठी भाषेची आध्यात्मिक वैशिष्ट्य कोणती, आसुरी शक्तींना मराठी भाषेचा द्वेष वाटण्याचे कारण, मराठी भाषा टिकवण्याचे उपाय इत्यादींविषयीचे विस्तृत विवेचन या ग्रंथ[...]
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !
पादुकांना नमस्कार करण्याची योग्य पद्धत, देवाला नमस्कार करतांना हात कसे जोडावेत, पती-पत्नी यांनी जोडीने नमस्कार करण्याचे महत्त्व, वडीलधार्या व्यक्तींना[...]
हळद, कुंकू, गुलाल, बुक्का आदी पूजाघटकांचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये कळली की, त्यांच्याप्रती श्रद्धा निर्माण होते. या श्रद्धेमुळे प्रत्यक्ष पूजा करतांना ती भावपूर्ण होऊन पूजेतील चैतन्याचा लाभ होतो. पूजाघट[...]
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !.
भाग ३. पदवीपूर्व स्तरावरील अध्यात्मशास्त्र - खंड ११. साधना १.
धर्माचरणाला साधनेची जोड देण्याची आवश्यकता, सकाम साधनेपेक्षा निष्काम साधना अधिक महत्त्वाच[...]
सायंकाळच्या वेळी न झोपण्यामागील कारणे, अंथरूण (शय्या) योग्य रितीने कसे घालावे, झोपण्यापूर्वी करायची प्रार्थना, डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपण्याचे महत्त्व तसेच झोप येत नसल्यास कोणते उपाय करावेत, यांव[...]
‘श्राद्ध’ म्हटले की, हल्लीच्या विज्ञानयुगातील तरुण पिढीच्या मनात ‘अशास्त्रीय व अवास्तव कर्मकांडाचे अवडंबर’, अशी त्याविषयीची चुकीची प्रतिमा उभी रहाते. पूजाअर्चा, श्राद्धपक्ष यांवर विश्वास न ठेवणारे किं[...]
टिकलीपेक्षा कुंकू लावणे का योग्य, नथ नेहमी मोत्याचीच का असते, कानात एकापेक्षा जास्त कर्णभूषणे का घालू नयेत, अंबाडा किंवा वेणी यांत अलंकार घातल्याने स्त्रियांना कोणते लाभ होतात आदींमागील सूक्ष्म-स्तराव[...]