' Aayam ' is group of Women in media in pune. Our group is a part of the Network of Women in Media, India (NWMI) which is an all India women journalists forum. We are the Pune chapter for it.
La[...]
'बदल' हे 'ऍग्रोवन'च्या दिवाळी अंकाचे मुख्य सूत्र आहे. शेतकऱ्याचा सभोवताल बदलतोय. शेतकरीही बदलतोय. पण, त्याचे प्रभावी चित्रण माध्यमांत दिसत नाही. शेतकऱ्याचे आचार-विचार, राहणीमान, आशा-आकांक्षा यातील बदल[...]
२०११ हे वर्षं कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे त्यांचं नाटक, कविता, ललितगद्य इत्यादीं त्यांच्या संपूर्ण साहित्यावर आधारित लेख कुसुमाग्रजांचा जीवनपट, साहित्य दर्शन, कुसुमाग्रज [...]
‘आरोग्य दर्पण’ या दिवाळी अंकाचे यंदाचे अकरावे वर्ष असून, आरोग्याला वाहिलेला हा अंक आहे. प्रारंभी श्रीकांत ना. कुलकर्णी, सदानंद चांदेकर यांच्या विनोदी आरोग्य कथा वाचकांना पुरेपूर हसायला लावून वाचकांच्य[...]
दिवाळी साहित्यफराळाच्या क्षेत्रात 'आवाज'चा आवाज दिवसेंदिवस वाढतोच आहे! आपली वेगळी शैली निर्माण करणाऱ्या 'आवाज'ने यंदाही आपल्या 'खिडकी'तून वाचकांच्या उत्कंठेला हात घातला आहे. सध्या टॉवरसंस्कृतीचा बोलबा[...]
यंदाचा 'आवाज' विनोद वाषिर्क दिवाळी अंक कुटुंबात दु:खद घटना घडूनही त्याच तोलामोलाने व परंपरेप्रमाणे निघाला आहे. 'आवाज' म्हणजे व्यंगचित्रे आणि खिडकी व घडीचित्रांची रेलचेल हे समीकरण झाले आहे. त्याच प्रथे[...]
ज्योतिष विषयाला वाहिलेला असा हा अंक आहे. या अंकामध्ये विविध विषयांवर लेखकांनी दर्जेदार लेखन केले आहे. यात प्रामुख्याने प्रसादे प्रकाश, दिलीप कुलकर्णी, नाटेकर, श्री. वि. ह. कुलकर्णी, सुनिता साने, आनंद [...]