Summary of the Book
1975 ते 2000 हे पावशतक म्हणजे भारतीय जनसामान्यांच्या दृष्टीने एका अटळ आणि महत्त्वाच्या मन्वंतराचा कालखंड...
या कालखंडात सर्वसामान्य मराठी माणूसही बदलत होता. त्याच्या सत्त्वाला, श्रद्धांना मुळापासून हादरे बसू लागले. तो अधिकाधिक स्वकेंद्री, सत्तालोलुप, भौतिकवादी होऊ लागला. जीवनाविषयीच्या त्याच्या संकल्पनाच पार बदलून गेल्या...या पावशतकाचा कालखंड आपल्या त्रिखंडात्मक कादंबरीलेखनातून मांडण्याचा प्रयत्न सुप्रसिद्ध कादंबरीकार रवींद्रशोभणे यांनी केलेला आहे.
या त्रिखंडात्मक कादंबरीचा पहिला खंड