Summary of the Book
सर्व जनतेचे पोषण होऊन सर्वांचे भले व्हावे, समाजव्यवस्था सदृढ होऊन सर्व मानवजात व मानवतेवर प्राणी सुखी व्हावेत, सर्वांचे कल्याण व्हावे हा दृष्टिकोन समोर ठेऊन हिंदुधर्म घडविला गेला; विज्ञानाधारीत असलेला व सर्वांगाने परिपूर्ण झालेला, तसेच हजारो वर्षे विद्वदजनांकडून उत्क्रांत होत गेलेला हिंदुधर्म मधल्या काळात घसरणीला लागला व आज तो विस्कळीत व भरकटलेल्या अवस्थेत आहे. रुढी व परंपराचे विज्ञानाधारित मूळ रूप हरवले जाऊन उरले आहे ते अर्थहीन कर्मकांड !