Summary of the Book
नारायण शेळके यांचे हे सतरावे पुस्तक. प्रवासवर्णन आणि कादंबरी व आत्मकथन लिहिल्यावर त्यांनी लिहिलेल्या नऊ कथांचा हा संग्रह आहे. प्रेमकथा, विनोदी कथाही यामध्ये आहेत. "वचन दिले मी तुला' आणि "जावई माझा भला ' या दोन कथा विशेष उल्लेखनीय आहेत.