Summary of the Book
इतरांच्या न्याय्य हक्कांची बिनदिक्कत पायमल्ली करून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची, त्यांचा बदला घेण्याची भाषा बोलणारे राजकारण हे सहिष्णुतेचे बांधकाम रोखून धरण्यासाठी सुनियोजितरित्या योजलेले राजकारण आहे . पण आज खरी गरज आहे ती,सहिष्णुतेच्या साऱ्याच प्रतीकांची जाणीवपूर्वक होत असलेली पाडापाड रोखणारे विवेकाचे,सहिष्णुतेचे बांधकाम वाढवण्याची!...- सहीष्णुतेसारख्या एका अत्यंत संवेदनशील विषयाची विविध अंगांनी सखोल व मर्मग्राही मीमांसा करणारे एक संग्राह्य पुस्तक !