Summary of the Book
*इंग्रजी सत्तेवर अंकुश ठेवणारे * सतीची चाल बंद करण्यासाठी नऊ वर्षे लढा * मुंबईत पहिली स्त्रियांची शाळा * अस्पृष्यांच्या मुलांना सामान वागणूक शाळांतून मिळावी म्हणून कृती * हिंदू धर्मावर घाला पडताच पहिला सत्याग्रह केला या व अशा अनेक कार्यासाठी आपली तिजोरी रिकामी केली, अशा थोर राष्ट्रापुरुषाबद्दल त्यांच्या कार्याची दखल न घेता इतिहास व लेखन करणा-यांनी दुर्लक्ष केले. १९६० नंतरच सर्व घडले असा आभास निर्माण केला. नानांचे उत्तुंग कार्य दाबुब ठेवले, त्यासाठी मिठाची गुळणी धरली. हे महान कार्य लोकांसमोर येऊ नये असा प्रयत्न केला.
खरा इतिहास वाचकांपुढे आणण्याचा हा प्रयत्न.