राजपाल विमलबाई बापूसाहेब
02 Sep 2018 05 30 AM
'सबसे खतरनाक होता है सपनों का मर जाना' याची आठवण करून देणारा, युध्द, शोषण, दुःख, निराशा यांच्या विरोधात क्रांतिकारी आणि उकळत्या कविता लिहिणारा महान कवी. अवतारसिंग संधू ऊर्फ पाश. अप्रतिम भाषांतर. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने वाचल्याच पाहिजेत अशा कविता.