राजपाल विमलबाई बापूसाहेब
02 Sep 2018 05 30 AM
भूमी सावरण्याची वेळ खरोखर आली आहे, याची जाणीव करून देणाऱ्या कविता. तितक्याच ताकदीने आणि संवेदनशीलतेने कवीने मांडल्या आहेत. साहित्य अकादमीचा पुरस्कारही या कवितासंग्रहाला लाभला आहे. श्रीकांत देशमुख यांचे मनापासून अभिनंदन.