Summary of the Book
गुरु गोविंद दोऊ खडे ,का के लागू पाय |
बलिहारी गुरु आपने ,गोविंद दियो बताय||
संत कबिरांचं हे वाक्य . ज्याचा अर्थ आहे ,गुरु आणि गोविंद (म्हणजे परमेश्वर )जर समोर उभे राहिले तर प्रथम वंदन मी गुरूंना करेन कारण गुरूच मला गोविंदाजवळ नेतो .असं हे 'गुरुमहात्म्य 'जी आपल्या भारतीय संस्कृतीची विशेषतः आहे .गुरु-शिष्य संबंधावर आपली संस्कृती आधारित आहे. या संबंधावर आपली संस्कृती आधारित आहे .या संबंधांवर प्रकाश टाकणारं पुस्तक.यातून अपेक्षा आहे उद्याचा समाज सक्षम,आत्मनिर्भर व कर्तव्यनिष्ठ घडण्यास अल्पस्वल्प हातभार लावण्याची....