Summary of the Book
व्यास क्रिएशन्स आणि पितांबरी उद्योग समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय निबंध आणि काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जलसंवर्धन, पर्यावरण संवर्धन, माझ्या स्वप्नातील भारत, मातृभाषेचे महत्व या विषयांवर स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांचे निबंध आणि कविता ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यात आले. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होईल.