Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
कौटिल्याविषयी असलेल्या गैरसमजामुळे त्याचे अर्थशास्त्र काही काळासाठी मागे पडले; पण लौकिक जीवन आनंदी होण्यासाठी काय व्यवस्था असावी, याचा विचार अर्थशास्त्रात मांडलेला आहे.
चोवीसशे वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या कौटिलीय अर्थशास्त्र या अतिप्राचीन ग्रंथाने जगभरातील अभ्यासकांना मोह घातला आहे. टी गणपतीशास्त्री यांनी 1909 मध्ये प्राचीन हस्तलिखितावरून प्रथम यावर ग्रंथ लिहिला. त्यानंतर यावर अनेक पुस्तके लिहिली गेली.
मंगला मिरासदार यांनी या ग्रंथाचा वेध घेताना आंतरशाखीय संबंधाची तुलना करत या ग्रंथाचे महत्व लक्षात आणून दिले आहे. आधुनिक अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. यशवंत रारावीकर यांची या ग्रंथाला प्रस्तावना आहे.