Shrinivas Garge
22/09/2016
हे पुस्तक वाचायला घेतल्यावर खाली ठेवण्याची अजिबात इच्छां होत नाही
पुस्तकात ज्या बाबी मांडल्या आहेत त्या वाचकाला फक्त अंतर्मुख करीत नाहीत तर स्वतः च्या जीवनाकडे वेगळ्या दुर्ष्टीने बघण्यास उद्युक्त करते हेच ह्या पुस्तकाचे यश आहे.
प्रत्येकाने घेऊन आपल्या पाल्याला सक्तीने वाचायला लावावे असे पुस्तक आहे.