Summary of the Book
स्वातंत्र्यानंतर सहकार चळवळीने ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. त्या भागात नवे नेतृत्व तयार झाले. मात्र, या चळवळीतही अपप्रवृत्तीचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाला. या चळवळीतील शह-काटशह आणि राजकारण वासुदेव मुलाटे यांनी या कादंबरीत रेखाटले आहे. सहकार चळवळ ही पार्श्वभूमी घेऊन मुलाटे यांनी मानवी वृत्ती-प्रवृत्तीचा आलेख या कादंबरीत चांगला रेखाटला आहे.