Home
>
Books
>
राजकीय
>
Modi Kalkhandatil Bharatache Pararashtra Dhoran Satatya Ani Sthityantar - मोदी कालखंडातील भारताचे परराष्ट्र धोरण सातत्य आणि स्थित्यंतर
Hard Copy Price:
R 295
/ $
3.78
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
बदलत्या जागतिक स्थितीत भारताचं परराष्ट्र धोरण बदलत आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्र धोरणावर जास्त भर देत आहेत. गेल्या काही वर्षांत बदललेले संदर्भ, गेल्या अडीच वर्षांतल्या घडामोडी, बदलत चाललेले आंतरराष्ट्रीय आयाम या सर्व गोष्टींचं विश्लेषषण परराष्ट्र धोरण विश्लेपषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केलं आहे. भारताचं परराष्ट्र धोरण कसं बदलत गेलं आणि त्यात कसे बदल होत आहेत, हे त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केलं आहे.
चीन, पाकिस्तान, नेपाळ अशा वेगवेगळ्या शेजारी देशांबरोबरच्या संबंधांचं त्यांनी तपशीलवार विवेचन केलं आहे. ‘भारत आणि आग्नेय आशिया’, ‘भारत आणि पश्चिशम आशिया’ यांच्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. अमेरिका, युरोप, जपान, फ्रान्स अशा प्रभावी सत्तांबरोबर भारताचे कसे संबंध आहेत, हेही त्यांनी वेगवेगळ्या घडामोडींनुसार मांडलं आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना, दहशतवाद यांच्या अनुषंगानंही त्यांनी वेगवेगळे विषय मांडले आहेत. समकालीन चित्र उभं राहत असल्यानं अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.