Summary of the Book
मुंबईपासून केवळ सोळा किलोमीटर अंतरावर सुरू होणारा हा सागरकिनार्याचा प्रदेश अष्टागर म्हणून कित्येक काळापासून लोकांना ठाऊक आहे. चौल हे त्यातील प्राचीन बंदर; पण आता हा भूभाग अलिबागचा परिसर म्हणून ओळखला जातो! एकेकाळी बेट असलेला हा प्रदेश, समृद्ध सागरकिनारा व नयनरम्यता यामुळे धनवंतांच्या फार्महाऊससाठी आणि पर्यटकांच्या भटकंतीसाठी आकर्षणस्थान बनला आहे.