Summary of the Book
स्मरण कारगिलचे हा विनायक परब यांचा लेख, आशेचा किरण हा अनुराधा गोरे यांचा लेख आणि 'कारगिल'ने वाढवली तोफखान्याची क्षमता आदी लेख वाचनीय आहेत. अभिजीत घोरपडे, अरुण भालेराव, अरुण डावखरे, ह. शि. खरात आदींचे लिखाण या अंकात वाचता येईल. याशिवाय अनुवादित कथा आणि कविता या अंकात वाचता येतील.