Summary of the Book
आपण आज संक्रमण काळात आहोत.जुन्या रुढी परंपराच नव्हे तर मूल्य गडगडून विभक्त कुटुंब,ताण-तणाव,तंत्रज्ञानावर भर हरवत चाललेली माणुसकी हे सर्व जपायचं आहे ते पालकत्वातून मुलांना उमलू द्यायचं आहे.अशाच गोष्टीरूपी रेघोट्या या पुस्तकातून डॉ. स्नेहलता यांनी मांडल्या आहेत.