Summary of the Book
मेवाडचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी शूरवीर राणा प्रतापने अकबराबरोबर दिलेल्या कडव्या झुंजीची कथा ....!
साम्राज्यवादी बादशहा अकबराचा सर्वधर्म संभाव हे ढोंग असल्याचे ओळखून रण प्रताप यांनी सतत २५ वर्षांहून अधिक काळ रानावनात राहून अकबराच्या सेनेशी कडवी झुंज दिली व त्याचे मेवाड पादाक्रांत करण्याचे मनसुबे उधळून लावले.