spgavli
11 May 2014 05 30 AM
सुरेख कादंबरी...वास्तव कादंबरी... सुंदर, सकस कादंबरी म्हणजे काळोखातील अग्निशिखा.....
pooja magar
06 Dec 2014 05 30 AM
Sweet novels......vacha
Nlge Chandrakumar Kolhapur
06 Nov 2014 05 30 AM
काळोखातील अग्निशिखा कादंबरी वाचली आणि वेगळी उर्जा मिळाली.हि एक राज्कीयाता , इतिहासिकता आणि सामाजिकता याच सुंदर मिश्रण असलेली उत्तम कादंबरी आहे.आशी जाणीव निर्माण झाली.स्वातंत्र्य सूर्याचा उदय होण्याचा तो प्रदीप्तकाळ,पण मानवी जीवन मूल्यांना हीन पातळीवर नेणारा रजाकारांचा अमानवी अत्याचार हे वाचत राहिलो आणि अंगावर काटा मारला,आप्पासाहेबांनी दिलेला लढा तेवढाच उदात्त होता.दिव्यत्वाची प्रचीती देणारा होता.सकस लेखनाचे खूपच सुरेख उदाहरण म्हणजे '' अग्निशिखा.'
chandrakumar nlge,kolhapur
06 Nov 2014 05 30 AM
हि कादंबरी वाचली आणि वेगळी उर्जा मिळाली.हि एक राज्कीय्ता,इतिहासिकता आणि सामाजिकता याच सुंदर मिश्रण असलेली उत्तम कादंबरी आहे.आशी जाणीव निर्माण झाली.स्वातंत्र्य सूर्याचा उदय होण्याचा तो प्रदीप्त काळ,पण मानवी जीवन मूल्यांना हीन पातळीवर नेणारा रजाकारांचा अमानवी अत्याचार हे वाचत राहिलो आणि अंगावर कट मारला,आप्पासाहेबांनी दिलेला लढा तेवढाच उदात्त होता.दिव्यत्वाची प्रचीती देणारा होता.सकस लेखनाचे खूपच सुरेख उदाहरण म्हणजे ''काळोखातील अग्निशिखा.''
dr.s.j.jadhava
05 Feb 2014 05 30 AM
मोलाचे योगदान ........................
dr.s.s.badgujar
05 Jan 2014 05 30 AM
Nice novelette on "Hyderbad Muktisangram"
dattatraya kishanrao gaikwad
05 Jan 2014 05 30 AM
वा खूपच सुंदर चित्रण ......
नारायण इठ्कापल्ले
05 Jan 2014 05 30 AM
वा खूपच चांगली कादंबरी - नारायण इठ्कापल्ले
प्रा.महेश मोरे
05 Jan 2014 05 30 AM
या पद्धतीचे लिखाण अद्याप हॆद्राबाद मुक्ती संग्रामावर आलेले नव्हते,खूपच वादळी कादंबरी आणि वास्तव........ वा वा, नाईकसाहेब आगे बढो..प्रा.महेश मोरे
sujata belkhede
29/04/2014
Your writtng is really awazm.. no doubt nd only dtz why you got nd wl get such a grt reply frm evry one.. you are GREAT Sir.. Hats of you..!
काळोखातील अग्निशिखाने रजाकारा विरुद्धचा लढा जिवंत केला -द .ता.भोसले पंढरपूर यांचे प्रतिपादन...
कल्हालीतिल स्वातंत्र्य संग्राम अतिशय तेजस्वी असतानाही आम्हा पचिम महाराष्ट्रातील मंडळीना हा लोकोत्तर संग्राम पुरेसा ठाऊक नाही.रजाकारांनी ३५०० सैनीकासह गढीला घातलेला वेढा आन केलेला हिंसाचार शिवाय रजाकारा विरुद्ध जीवावर उदार होऊन लढणारे आप्पासाहेब नाईक व अन्य सैनिकांनी प्राणपणाने लढलेला लढा अनेकांना नीटसा माहित नाही.त्याचे नवल वाटते परंतु रजाकारा विरुद्धचा हा लढा नरेंद्र नाईकांनी आपल्या' काळोखातील अग्निशिखाने' कादंबरीतून जिवंत केला आहे.आसे मत प्रा.द.ता.भोसले यांनी व्यक्त केले.नरेंद्र नाईक लिखित ' काळोखातील अग्निशिखा' कादंबरी विषयी आपले मत व्यक्त करताना प्रा.द.ता.भोसले पुढे म्हणाले कि,कल्हाली येथील रजाकारा विरुद्धच्या लढ्याला किबहुना या ऐतिहासिक सत्याला नाईकांनी दिलेले वाग्मयसत्याचे रूप कला दृष्ट्या श्रेष्ट आहे.खरे तर ऐतिहासिक कादंबरी लेखन खूप आवघड आसते.सत्यनिष्ठा प्रसंगाची निवड तटस्थवृत्ती निर्मितीसाठीचे तादात्मे वातावरणाची सुक्षमता सजीवपात्र चित्रण खास ऐतिहासिक भाषा प्रवाही संवाद आणि शब्दात न मावणारा संग्राम
काळोखातील अग्निशिखा..... मुक्तिसंग्राम लढ्याच्या पार्श्वभूमीवरची कादंबरीत मोलाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय.......
vachli khrch sunder.....shubhecha.................
D.T.Bhosle Phandarpur
28/11/2013
he phili kandbri asli tri he phili vatat nahi ult no.1 chi vatate...... D.T.Bhosle Phandarpur
Deliverable Countries: This product ships to India, Sri Lanka.
Raosaheb Borade
33 minutes ago ·
'काळोखातील अग्निशिखा 'ही आपले फेसबुकमित्र श्री नरेंद्र नाईक यांची कादंबरी आज वाचली .ऐतिहासिक पुराव्याच्या आधारेलिहिलेली ही कादंबरी वया कांदबरीची भाषा मला विशेष आवडली .कल्लोळीच्या आप्पासाहेब नाईक यांनी निजामाशी दिलेला हा लढा अभूतपूर्व म्हणावयास हवा
Dattprakaash Naik
24/03/2013
काळोखातील अग्निशिखा कादंबरी मुळे काल्हालीचा लढा अधोरेखित......... भ मा परसवाळे जेष्ठ् चित्रकार तथा समीक्षक
Vasantrao Gaikwad
24/03/2013
दलितांनी राष्ट्रीय व हैदराबाद संस्थांच्या पातळीवर अनेक लढे देत दलितांना संघटीत करण्याचा प्रयत्न केला आहे. हैदराबाद मुक्ती दसंग्रामात दालीतांचाही वाटा आहे. नरेंद्र नाईक यांच्या काळोखातील अग्निशिखा या कादंबरीने विशेश्वाताने तो पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. हि सर्व माहिती आतापर्यंत प्रकाशित साहित्यात आलेली नव्हती. लढता लढता अनेकांना बलिदान करावे लागते. ही घटना कोणत्याही वाचकाला चटका लावणारी आहे. -------- गंगाप्रसाद अग्रवाल, ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी
Babarao Musale
24/03/2013
कादंबरीच्या कथानकातील बोलीभाषा स्थाल्कालानुरूप आहे. मराठवाडी, मराठी, हींदी, उर्दू, क्वचीत इंग्रजी भाषेचा योग्य वापर केला आहे. काळोखातील अग्निशिखा ही कादंबरी घटना घटीताच्या संदर्भात वेगवान, पात्रादार्ष्नाबाबत वेधक, घटना प्रसंगानुसार बोलीभाषेचा परिणामकारक वापर, इतिहासाला साक्ष ठेवुन केलेली एकूणच कथानकाची मांडामांड इ. मुळे कादंबरी वाचनीय, संस्मरणीय झाली आहे. ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून मान्यता मिळण्यास अडचण नाही.
Devidas Fulari
24/03/2013
राजकार ही संघटना इथल्या महीलांचा अन्नवीत छळ करीत होती. आबाल वृद्ध गुदमरून जात होते. परीणामी संघर्ष सुरु झाला. पुढे पोलीस कार्यवाही झाली आणी खर्या अर्थाने स्वातंत्र्य मीळाले. काळोखातील अग्निशिखा ही कादंबरी ह्या संघर्षाचा लेखा जोखा होय.
shesharao more nanded
23/03/2013
secukular novel...dharamnirpeksh kadnbri
CHNDRAKANT GAIKWAD
17/03/2013
wa..wa..faech bdhiya..
Rajkumar Manepatil
17/03/2013
vachtch rahvi etki sunder kadnmbri
balasaheb mane
17/03/2013
sweet novels
krushna deshmukh
16/03/2013
very very interesting novels
shefi boldakar
14/03/2013
sunder novelas..jrur vacha
narendra naik
03 Nov 2013 05 30 AM
VACHA
Dr. Sandip Daulatrao Khesar
03 Aug 2013 05 30 AM
This is the book which can give justice to real fighter of Hyderabad Mukti Sangraam. I congratulate the author for his spiritual and energetic language. The way he had prescribed situations at that time are excellently presented in this book. Regards for future pathway.
shankar patil
03 May 2013 05 30 AM
Nice novelette on "Marathwada Muktisangram"
shivraj naik
03 Jan 2013 05 30 AM
Its very nice and interesting novel which binds the reader till end..