Hard Copy Price:
10% OFF R 200R 180
/ $
2.31
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 200R
160
/ $
2.05
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
1964 मध्ये भारत आणि न्यूझिलंड यांच्यातील क्रिकेट कसोटी सामन्याच्या मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात वेंकटराघवन या फिरकीपटूने ऐतिहासिक कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला होता. आधीचे तीन सामने अनिर्णित राहिल्याने या सामन्याला महत्त्व होते.
या सामन्यात कमीत कमी धावा देऊन दोन्हा डावात मिळून वेंकटराघवनने 12 बळी घेतले होते. हा सामना वेंकटराघवनमुळे सगळ्यांच्या लक्षात राहिला. अशाच कसोटी सामन्यांची आणि किक्रेटजगतात लोकप्रिय असलेल्या खेळाडूंच्या कामगिरीची नोंद करणारे हे पुस्तक. 1946 पासून 1990 पर्यंतच्या कसोटी सामन्यांतील निवडक सामन्याची माहिती आणि तो काळ जिवंत करणाऱ्या या पुस्तकाचा अनुवाद विश्वास भोपटकर यांनी केला आहे. कसोटी क्रिकेटही वन-डे सामन्याप्रमाणे रोमहर्षक होऊ शकते याची साक्ष हे पुस्तक आहे.