Summary of the Book
आमचे प्राचीन वाड्मय म्हणजे संस्काराचे अक्षय भांडार आहे. रामायण, महाभारत, पुराणे ह्यामध्ये अनेक संस्कारक्षम कथा आल्या आहेत. त्या कथा सर्वांपर्यंत पोहोचाव्यात, विशेषकरून लहान मुलांना त्या वाचायला मिळाव्यात म्हणून कथा दानविरांच्या लिहिल्या गेल्या. वैयक्तिक सुखापेक्षा लोकहिताचा, राष्ट्रहिताचा विचार करणारे दानवीर त्यांच्या अलौकिक गुणांमुळे निश्चितच वंदनीय आहेत.