Summary of the Book
अलीकडच्या काळात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा घटनांमध्ये अत्याचार करणाऱ्या
कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी,शिवाय संबंधित स्त्रीलाही पूर्वीसारखे आयुष्य जगता यायला हवे.
दिगंबर जोशी यांनी याच विषयावर ही कादंबरी लिहिली आहे.ही विसू आणि पुष्पा ची चटका लावणारी प्रेमकहाणी आहे.
बलात्कारीत पुष्पा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते.
तो सफल होत नाही, उलट तीला पुंगत्व येते;तरीही वासू सारखा चांगला माणूस तिच्याशी लग्न करतो. तीला अपत्यप्राप्तीही
होते.हा काळ १९५२ ते १९७० या दरम्यानचा आहे. त्यामुळे त्यावेळच्या समाजाचे, त्या समाजाच्या धारणांचे चित्रण कादंबरीत होते.
एका प्रखर सामाजिक समस्येची, संघर्षाची ही कहाणी आहे..