Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
गांधीहत्येला गांधीचा 'वध' असा शब्दच्छल करणाऱ्या मानसिकतेमागच्या कारणांची पूर्ण पोलखोल करणारे पुस्तक. त्याचबरोबर हे पुस्तक गांधीजींची नव्याने ओळख करून देते. त्यांचे ठराविक गुण, जे आपल्याला अगोदरपासून माहीत आहेत, त्यांचे नवीन अर्थ आपल्याला समजाऊन सांगते. त्यामुळे माझे असे मत आहे की, हे पुस्तक तुम्ही सुरुवातीलाच नका वाचू. तुम्ही अगोदर गांधीजींवर लिहिली गेलेली इतर काही पुस्तके वाचा. मग गांधीजींना खलनायक ठरविणारी पुस्तके सुद्धा वाचा. मगच हे पुस्तक वाचा. असं केलं तर या पुस्तकाचा तुम्हांला जास्तीत जास्त अर्थानुभव होईल. आणि हे पुस्तक वाचत असाल तर या सोबतच, मिलिंद बोकील यांचे "गांधी, विनोबा आणि जयप्रकाश" व विनोबांनी लिहिलेले "गांधी: जसे पाहिले जाणिले विनोबांनी" ही दोन छोटी पुस्तके देखील वाचा. गांधींना हिरो किंवा व्हीलेन न ठरवता एक राजकारणी, एक समाजकारणी आणि एक संत म्हणून त्यांच्या कार्याची थोडक्यात परंतु यथायोग्य चिकित्सा करणारी ही तीन पुस्तके प्रत्येकाच्या संग्रही असावीत अशीच आहेत.
Gajanan Sonar
10 May 2021 05 30 AM
खुपच माहीतीपुर्ण व सत्याच्या जवळ नेऊन ठेवनारे पुस्तक गांधीना समजवुन घेतांना त्यांची झालेली हत्या मागील कारणे समजण्यास खुपच ऊपयुक्त