Namshesh Zalele Prani - नामशेष झालेले प्राणी
नामशेष झालेले प्राणी
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: R 50 / $ 0.90
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
आपल्या जीवन-व्यवहारात आपण अनेक गोष्टींचा वापर करत असतो. उदाहरणार्थ, घरात आपण स्वयंपाकाची भांडी, अनेक प्रकारचे कपडे, इलेक्ट्रॉनिक अथवा इलेक्ट्रिक उपकरणे, पिण्याचे पाणी, आंघोळीचा साबण, अन्नधान्य, भाजीपाला, किराणा माल वापरतो. इतकेच काय पण पायातील चपलांपासून डोक्याच्या केसांपर्यंतच्या वस्तू, घराच्या बांधकामात वापरले जाणारे साहित्य, कागद, पेन, औषधे अशा असंख्य गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश होत असतो. घराबाहेर पडल्यानंतर पाहायला मिळणारे रस्ते, झाडी, अनेक प्रकारचे प्राणी, उद्योगधंदे, विविध प्रकारची वाहतुकीची साधने, करमणुकीची साधने, आपल्या जीवनमरणाशी निकटचा संबंध असलेले हवा-पाणी-माती व त्यातील प्रदूषके, विश्‍व व त्यातील हालचाली, त्यांच्या रचना या सर्वांचा आपल्या जीवनाशी अत्यंत निकटचा संबंध असतो; आणि त्या सर्व गोष्टींचा विज्ञानाशी अत्यंत घनिष्ठ संबंध असतो. मात्र हा संबंध लक्षात येण्यासाठी, या सर्वात विज्ञानाचा शोध घेण्यासाठी आपल्या जवळ चिकित्सक वृत्ती, चिकाटी व अंधश्रद्धांपासून दूर जाण्याची इच्छा असावी लागते. यालाच वैज्ञानिक दृष्टीकोन असे म्हणतात. वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली व्यक्ती समाजाची मार्गदर्शक असते. आपण इतिहासात पाहिलेच आहे की, एखाद्या राष्ट्राचे मोठेपण त्या राष्ट्रातील मोठेपण त्या राष्ट्रातील धर्मगुरू, तत्त्ववेत्ते, लेखक-कवी यावरूनच ठरत असे. परंतु आज एखाद्या राष्ट्राचे मोठेपण आणि प्रगती केवळ यांच्यावरच अवलंबून नाही; तर त्या राष्ट्रातील शास्त्रज्ञांचा यात फार मोठा वाटा असतो हे आता सिद्ध झालेले आहे. धर्मगुरू सामाजिक विकासास बांधिल असतात; लेखक, कवी, तत्त्ववेत्ते माणसाच्या मनाची जडणघडणं करतात, त्याचा विकास करतात; तर शास्त्रज्ञ माणसाचे आयुष्य सुखी करतात, त्यांच्या आयुष्याला आकार व अर्थ प्राप्त करून देतात. माणसाच्या मनातील व घरातील अंधश्रद्धेचा अंधार नाहीसा करून तेथे सत्याचा प्रकाश पोहोचविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य शास्त्रज्ञ करतात; व त्याबरोबरच संपूर्ण मानवजातीचाच विकास करणे, मानवनिर्मित प्रश्‍नांना उत्तरे व उपाय देणे, निसर्ग व मानव यांच्यात संतुलन निर्माण करणे व सर्वच पर्यावरणाचा विकास करणे ही शास्त्रज्ञांची कर्तव्ये ठरतात. जपानच्या तुलनेत आज आपण फारच मागे आहोत याचे कारण म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोनाबाबत असलेला आपला कमकुवतपणा. आजही भारत शेतीप्रधान देश आहे असे आपण मनात असलो तरी वाळवंटातही स्वर्ग निर्माण करणारा इस्त्राईल आपल्याला मार्गदर्शक वाटतो.
Book Review
Write a review

Gajraj Mahadik
28/11/2019

Supper
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat