Hard Copy Price:
33% OFF R 300R 200
/ $
2.56
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
ग्रामीण भावविश्वावर आधारलेली ही कादंबरी माणूस आणि प्राणी यांचे परस्परसंबंध उलघडते. सुहास दामोदर मनसुटे यांनी एका म्हाताऱ्या शेतकर्याची आणि त्याच्या बैलाची सांगितलेली ही कथा आहे. शेतकरी जगताची ही कथा आहे. शेतकरी जगताची ही कथा आहे. शेतकरी जगताची ही प्रातिनिधिक कथा आहे. शेतकरी कुटुंबातील एका बैलाचा एक पाय अचानक मुला पडतो.
बैलाला कसायला विकण्याची तयारी कुटुंबातील सदस्य करू लागतात; पण म्हाताऱ्याला ते मान्य नसते. तो तडजोड करायला तयार होत नाही. कुटुंबाच्या विरोधात उभा राहतो. विरोध दुबळा पडतो, तेव्हा लुळ्या पायाच्या बैलाला घेऊन घर सोडून निघून जातो. व्यावहारिक दृष्ट्या कुटुंबातील सदस्य चुकीचे नसतात; पण म्हातारा अधिक संवेदनशील असतो, मुक्या जनावरावरही मुलासारखे प्रेम करतो, त्याच्यासाठी संकटालाही सामोरे जातो. त्या दोघांतील प्रेमाचे बंध समजावून घेण्यास इतर लोक कमी पडतात. हे कथेतून दिसते.