Summary of the Book
कविवर्य कुसुमाग्रजांच्या आश्वासक कवितांवरील आस्वादपर लेखन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. सत्यदेव दुबे, रवी परांजपे, श्रीराम लागू, अरुणा ढेरे अशा विविध क्षेत्रांतील 28 मान्यवरांनी कुसुमाग्राजंच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू लेखांद्वारे उलगडलेले आहेत. प्रत्येक लेखाच्या प्रारंभी कुसुमाग्रजांची एक गाजलेली कविताही समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे पुस्तक संग्राह्य झाले आहे.