Summary of the Book
२१ वे शतक जसे माहिती व तंत्रज्ञानाचे शतक आहे . तसे ज्ञानाचे शतक देखील आहे. ही ज्ञानक्रांती भाग बनला आहे . ज्ञानाचे क्षेत्र अफाट व विस्तृत आहे ; आपण केवळ अंशतः ज्ञान प्राप्तीचे प्रयत्न करीत असतो . ज्ञानाच्या शक्तीमुळे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करण्यावर भर दिला जातो . आपले जीवन अर्थपूर्ण करण्यासाठीची धडपड महाविद्यालयीन शिक्षणापासून प्रारंभ होतो . म्हणूनच महाविद्यालयीन स्तर विद्यार्थ्यांच्या सामाजीकरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त मानले जाते . हे लक्षात घेऊनच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत , विविध स्पर्धा परीक्षांसंदर्भात विद्यार्थ्यांचा प्रयत्न आम्ही सर्व लेखकांनी केलेला आहे.