Hard Copy Price:
25% OFF R 160R 120
/ $
1.54
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
आपले स्वातंत्र्य मौल्यवान समजणाऱ्या प्रत्येक भारतीयाने अभिमानाने वाचायला हवे- हा कथासंग्रह प्रत्यक्ष जीवनातील घटनांवर आधारित आहे. निवडणुकीतील राजकारण या अविश्वसनीय घटनेची पार्श्वभूमी त्याला लाभली आहे. ज्या राष्ट्राने परकीय अमलाखाली कष्ट उपसले, त्या गरीब विकसनशील देशात लोकशाही निवडणुकांचे यश हा चमत्कारच मानावा लागेल. पण स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी कोट्यावधी भारतीय स्वातंत्र्य गृहीत धरू लागले. निवडणूक ही श्वासोच्छवासाइतकीच आपल्या जीवनाचा एक भाग आहे. मुक्त वातावरण निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात म्हणून ज्या प्रचंड आव्हानांना निवडणूक आयोग तोंड देतो, त्याची कल्पना फार थोड्यांना असते. तरी भारतीय राज्यघटनेने निवडणूक आयोगाला इतक्या स्वायत्ततेची ग्वाही दिली आहे की,एकदा निवडणूकप्रक्रिया सुरु झाली कि न्यायव्यवस्थाही त्यात ढवळाढवळ करू शकत नाही. हे पुस्तक आपल्याला पडद्यामागची दृश्ये दाखवते. ज्यांचे कौतुक होत नाही, अशा निवडणूक कर्मचाऱ्यांनी पेललेली असामान्य आव्हाने आणि त्यावर केलेली मात यांचे त्यातून ओझरते दर्शन घडते. मतदान केंद्रावरचे कर्मचारी, सुरक्षा व्यवस्थापन, उमेदवार, पत्रकार, पोलीस आणि सर्वात मुख्य म्हणजे भारतीय मतदाते या सामान्य लोकांच्या या कथा आहेत. जगातील अतिशय गुंतागुंतीच्या आणि अवघड अशा या निवडणुका नीट पार पाडण्यासाठी त्यांनी अतुलनीय धैर्य व कर्तव्याप्रति अढळ निष्ठा आचरणात आणली. व्यक्तिस्वातंत्र्याच्या चिरंतन शोधात असलेल्या मानवी चैतन्याच्या विजयाचा हे पुस्तक सन्मान करते.