यश मिळवायचे असेल तर कष्ट करायची तयारी हवी. बुद्धीचा उपयोग योग्य पद्धतीने केल्यास नोकरी, व्यवसायात यशस्वी होता येते. ‘असेल माझा हरी...’ या म्हणीप्रमाणे हातावर हात ठेवून बघत बसल्यास यश, कीर्ती, प्रसिद्धी कधीच मिळणार नाही. उलट निराशेमुळे जीवन काळवंडते.
यासाठी आपल्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास हवा. आपली कुवत, मर्यादा याचे भान ठेवून काम करायला हवे. यासंदर्भात दत्ता नायक यांनी स्वताचे अनुभव, ऐकलेल्या कथा, घटना यांचा आधार घेत व्यक्तिमत्व विकास व्यवस्थापनावर ‘आत्मदिपो भव’ मार्गदर्शन केले आहे.
‘आत्मदीपो भव’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5508687189611883565