Summary of the Book
"सर्वांच्या हाताला काम आणि पोटाला भाकरी देणे नियोजन मंडळाचे कर्तव्य आहे, त्यासाठी प्रत्येक गाव स्वावलंबी व्हावे, म्हणजे शहराचे आकर्षण कमी होईल. यंत्रद्योगाला माझा विरोध नाही. परंतु त्यामुळे आपण सर्वांना काम देऊ शकतो का याचा विचार आपण करावयास पाहिजे. एकूण ग्रामोद्योगांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने नियोजन मंडळाने योजना आखाव्यात असा माझा सल्ला आहे."