Summary of the Book
कुणी तरी म्हटलं आहे लेखकाच लिखाण म्हणजे त्याच्या मनाचे प्रांजळ प्रतिबिंब असते माझा "मनात माझ्या" हा दुसरा कथा संग्रह त्याची साक्ष आहे .यातील विज्ञान कथा हे जरी कल्पना चातुर्य असले तरी इतर कथा माझ्या मनातले बारिक कंगोरे दाखवतात.मुबई आई,महाड आई,दादा वगैरे व्यक्ती चित्रणे माझे त्यांच्याबद्दलचे निरीक्षण व आठवणीच आहेत.माया ममता नाती,नदी शेवटी सागरास,निरवानिरव ,मेरा भारत महान ह्या आसपास ची माणस सांगून गेली,केल्याने होत आहे रे, पुनर्भेट, प्रकाशना पूर्वी,बालाजी ,विठ्ठल ,कूल नाशिक हे माझे अनुभव आहेत.,शिव मंदिर,लास्टब लीफ विचित्र चौकट ह्या कथा अश्याच निरीक्षणावर आधारित आहेत. बाकी कथा मनोरंजन करण्यासाठीच लिहिल्या आहेत.सांगा तुम्हाला आवडल्या का?