Summary of the Book
प्राचीन आणि मध्य युगीन कालखंडात संतांच्या कामगिरीची फलश्रुती वेगवेगळा प्रकारे आपल्या समोर आली असताना शंकरराव खरातांनी त्याकडे सामाजिक अंगाने बघितले आहे. तेराव्या शतकातील संतांची सामाजिक क्रांती,जातिभेद आणि अस्पृशता,ज्ञानदेव,एकनाथ,तुकाराम यांचे तत्त्वज्ञान इत्यादी मुद्द्यांवर खरातांनी अत्यंत परिश्रमपूर्वक,अभ्यासपूर्ण, चिंतनशील संशोधनात्मक दृटीने लेखन केले आहे.