Summary of the Book
भारतात अपघातामध्ये मृत्युमुखी पडणार्यांचं प्रमाण वाढतंय. ध्वनी आणि वायू प्रदुषणाचे दुष्परिणाम आपल्याला भेडसावताहेत. अनेक वनस्पतींच्या दुर्मिळ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. लोकांच्या अस्तित्वालाच आव्हान देणार्या या वास्तवाचा वेध घेण्याचा आणि नव्या वाटा शोधण्याचा केलेला प्रयत्न.