Summary of the Book
प्रशांत असनारे यांच्या कवितांचा हा संग्रह. नातीगोती, दैनंदिन आयुष्य.. त्यातील विसंगती अत्यंत सफाईने टिपणाऱ्या या कविता हृदयाचा ठाव घेतात. काही वेळा भेदक भाष्य करून जातात. जळजळीत वास्तवाचा वेध घेऊन अस्वस्थही करतात. असनारे यांच्या कवितेत वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद आहे.