कविता सागर (२०१३)
eBook Price: R 250 / $ 3.21
Buy eBook
Add to Cart

 
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available

 
Preview
Book Review
Write a review

Emran
12 Jun 2014 05 30 AM

विविध विषयावर प्रकाशझोत टाकणारे सर्वच लेख अभ्यासपूर्ण व वाचनीय झाले आहेत.
Devising Kisan Girase
12 Jun 2014 05 30 AM

लेख वाचनीय व सुंदरच आहेत
Shahaji Shinde
23/10/2014

One of the best book of poems....
शिवाजी भोसले
13/05/2014

मुळात चांगल्या कविता शिकवण्यासाठी चांगले शिक्षकच मिळत नाहीत...
कवयित्री सिसिलिया कार्व्हालो
13/05/2014

कविता जेव्हा गीत बनते, तेव्हा ती अधिक प्रभावीपणे सामान्यांपर्यंत पोहोचते ही गोष्ट सर्वज्ञात आहे.
अशोक पुंडलिक चौधरी
13/05/2014

एखाद्या विषयाला धरुन यमक जुळवून सहज कविता करणार्‍या उत्साही कवींची संख्या फार मोठी आहे.
P G Patil
13/05/2014

आज माध्यमांच्या झगमगाटी भाऊगर्दीत, तंत्रज्ञानाच्या मोहक जाळ्यात आणि अर्थकारणाने उभ्या केलेल्या चंगळवादी चक्रव्यूहात कवितेला प्राप्त होत चाललेलं बाजारूपण, वाङ्मयीन हितसंबंधांचं जतन करणा-या गटातटांच्या संकुचित चौकटीत कवितेच्या वाट्यास येणारी घुसमट, झटपट आणि स्वस्त प्रसिद्धीच्या हव्यासापायी काव्यसाधनेचं वाढतं दुर्भिक्ष – हे सारं भोवतालचं वर्तमानातलं वास्तव अस्वस्थ करणारं आहे. अशा परिस्थितीत ‘कविता सागर’चं अस्तित्व केवळ आश्वासकच नव्हे तर आवश्यकही वाटतं.
Aashish Hajare - Usmanabad
13/05/2014

मुख्य म्हणजे कविता सागर नियतकालिकात प्रकाशित झालेल्या कवितेचं वा लेखाचं मानधन कोणत्याही कवीने अथवा समीक्षकाने मागितलेलं नाही. उलट, विनामोबदला हे लेखन देणे हे या कवी आणि समीक्षकांनी आपलं कर्तव्य मानलेलं दिसतं. ही बाब कविता सागरच्या वाङमयीन कामगिरीची लक्षणीयता अधोरेखित करणारी आहे. सारांश, एका काव्योपजीवी संस्कृतीच्या उभारणीत ‘कवितासागर’ने निश्चितच हातभार लावलेला आहे. कोणत्याही वाङ्मयीन नियतकालिकाचं जीवितकार्य जर वाङ्मयीन संस्कृतीचं उन्नयन करणं हे मानलं तर त्या कसोटीवर ‘कविता सागर’ने उत्तम कामगिरी बजावल्याचं दिसतं.
Supriya Sathe - Solapur
13/05/2014

१९८५ नंतरच्या कालखंडात भक्कम पाठबळ असूनही साहित्यसंस्थांच्या नियतकालिकांच्या प्रकाशनात आलेली अनियमितता आणि अनेक नव्या वाङ्मयीन नियतकालिकांचा मोजकेच अंक प्रकाशित करून झालेला अस्त किंवा शक्य होईल तेव्हा होणारं प्रकाशन, या सगळ्या पार्श्वभूमीवर आर्थिक बाजू, तसेच अन्य साधनसामग्री फारशी अनुकूल नसतानाही जयसिंगपूरसारख्या निमशहरी भागातून ‘कविता सागर’ सातत्याने प्रकाशित होत आहे.
Subhash Pujari
13/05/2014

वाङ्मयीन नियतकालिकाच्या कामगिरीला अर्थपूर्णता प्राप्त होण्यासाठी त्याची व्यावहारिक बाजू भक्कम असणं आवश्यक असतं. संपादकीय धोरण, उपलब्ध वाङ्मय यांच्या लक्षणियतेला आर्थिक नियोजनाची जोड मिळाल्याशिवाय कोणत्याही वाङ्मयीन नियतकालिकाला आपलं कार्य करण्यासाठी पुरेसं सामर्थ्य प्राप्त होऊ शकत नाही. मराठी वाङ्मयीन नियतकालिकांच्या आजवरच्या वाटचालीवर एक नजर टाकली असता याची कल्पना येते. कविता सागर तर एका व्यक्तीनं चालवलेलं नियतकालिक आहे. त्यामुळे कोणत्याही संस्थेचं आर्थिक वा अन्यही पाठबळ याच्यामागे नाही. वर्गणीदारांची वर्गणी हेच या नियतकालिकाचं आर्थिक भांडवल आहे.
Om Patil - Pune
13/05/2014

कविता सागरने कवितेच्या कवितापणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मराठी कवितेच्या परंपरेतील सत्त्वांश आणि नवतेतील तथ्यांश या दोहोंचा यथोचित आदर राखून मराठी कवितेच्या निकोप वाटचालीचा मार्ग कविता सागरने प्रशस्त केलेला दिसतो. या नियतकालिकाचा वाचकवर्ग महाराष्ट्राच्या कानाकोप-यांत पसरलेला आहे. महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्कृतीशी नातं सांगणा-या दिल्ली, इंदूर, गोवा, हैदराबाद, गुलबर्गा आदी ठिकाणीही कविता सागर पोहोचलेली आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या वाचकवर्गाच्या काव्यविषयक दृष्टीची, काव्याभिरुचीची जडणघडण करण्याचं कार्यही कविता सागर करत आहे.
Aanand Gaikwad
13/05/2014

काव्यसंग्रहांवरील परीक्षणं पुरेशा प्रमाणात दिली जावीत याचाही प्रयत्न कविता सागर मध्ये केला जातो. विशेष म्हणजे नवोदित कवींच्या कवितासंग्रहांची दखल घेतली जावी, त्यांची परीक्षणं दिली जावीत, नव्याने लिहिणा-या कवींच्या कवितेवर चर्चा व्हावी यावर ‘कविता सागर चा कटाक्ष असतो.
Pravin Pandare
13/05/2014

कवींच्या काव्याभ्यासाला बळ पुरवणारं, कवितासंग्रहांची परीक्षणं देण्यावर भर देणारं आणि कवितेच्या आशयात्म, रूपात्म आणि भाषिक अशा सर्वांगांचा चिकित्सक अभ्यास करणारं आणि विशेष लक्षणीय म्हणजे कुठल्याही काव्यधारेशी बांधून न घेता सर्व प्रकारच्या काव्यांची वस्तुनिष्ठ चिकित्सा करणारं ‘कविता सागर’ तील काव्यसमीक्षात्मक लेखन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
Kumar Kurade - Shirgaon
13/05/2014

गेली ४०-५० वर्षं कविता लिहिणारा कवी ते अगदी नुकताच कविता लिहू लागलेला, कविता लिहिण्याची धडपड करणारा कवी, असा मराठी कवींचा व्यापक पट ‘कविता सागर’मधून लक्षात येतो. यातील कविता आशय व अभिव्यक्ती यांच्या दृष्टीने किती विविधांगी असू शकतील याची कल्पना यावरून करता येणं शक्य आहे. प्रीतिभाव, निसर्गसौंदर्यविषयक सौंदर्यपूर्ण दृष्टी, मानवी जगण्याचा व अस्तित्वाचा शोध आणि समकालीन वास्तवाचं प्रकटीकरण अशा तीन ठळक आशयप्रवृत्ती या कवितांमधून प्राधान्याने अभिव्यक्त झाल्याचं दिसतं.
Baburav Chavare
13/05/2014

गेल्या अनेक वर्षांपासून कविता आणि कवितेसंबंधी लेखन ही या नियतकालिकाच्या स्वरूपाची दोन प्रधान अंगं आहेत. आजवर प्रकाशित अंकांमधून सुमारे तीनशे कवींच्या शेकडो कविता प्रकाशित झालेल्या आहेत.
Shridhar Patil - Kolhapur
13/05/2014

मुंबई-पुणे तील तथाकथित वाङ्मयीन-सांस्कृतिक केंद्रांपासून सर्वार्थाने दूरवर असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील एका लहान गावातून प्रसिद्ध होत असलेले कविता सागर हे नवोदितांची कविता प्रसिद्ध करून स्वजाणिवांच्या अस्सल अभिव्यक्तीच्या समर्थ दिशेचा शोध घेत आहे. या नव्या काव्योर्मींच्या अभिव्यक्तीला वाचकांपर्यंत पोहोचवण्यास एक स्वतंत्र माध्यम कविता सागर मुळे उपलब्ध झाले आहे, पण कवितेच्या गुणात्मक अंगासंबंधी, चांगल्या-वाईट कवितेबाबत गांभीर्यपूर्वक विचार होण्याची शक्यतादेखील निर्माण झाली आहे, कविता सागर ही मुळातच नवोदितांना व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी प्रसिद्ध होते. ही समाजातील सामान्य लोकांसाठी खूपच चांगली बाब आहे.
Imran Pathan - Pandharpur
13/05/2014

कविता या वाङ्मयप्रकाराकडे स्वतंत्रपणे लक्ष पुरवण्याची भूमिका, कविता या वाङ्मयप्रकाराच्या व्यवस्थित संगोपन आणि संवर्धन याकरिता कार्य करण्याची भूमिका सर्वार्थाने मानून ‘कविता सागर’ची वाटचाल गौरवास पात्र आहे असे मला वाटते.
बंडू दुबे - अकोला
13/05/2014

आजचे युग हे विशेषीकरणाचे युग आहे.... अन्य वाङ्मयीन नियतकालिकांचा ढाचा ठरून गेल्यासारखा दिसतो. कथा, लेख, कविता, पुस्तक परीक्षणे असा. पण एखाद्या विशिष्ट वाङ्मयप्रकाराचं व्यवस्थित संगोपन व विकास यासाठी त्यातून पुरेसा वाव मिळत नाही. म्हणून विशेषीकरणाच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक ठरते. कविता सागर नियतकालिक हा त्यातलाच एक विनम्र प्रयत्न आहे, आणि आता कविता सागर ला सर्व दूर मोठया प्रमाणात वाचक वर्ग लाभला आहे .... खूपच छान
पांडुरंग पाटील - बीड
13/05/2014

कविता सागर हे केवळ काव्य, काव्यविचार, काव्यसमीक्षा आणि कविविमर्श यांनाच वाहिलेलं त्रैमासिक सुरू करून प्राचार्य डॉ सुनील पाटील यांनी साहित्य क्षत्रात आपले अनमोल योगदान दिले आहे.
Swapana Khade - Sangali
13/05/2014

काबाडकष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या आणि शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना ... कवितेने एकूणच मराठी कवितेत आपला वेगळा असा प्रभाव निर्माण केला आहे.
Kiran Patil - Nashik
13/05/2014

सामाजिक विषयांवरील विविधांगी कविता ...
Soham Shirsat - Wardha
13/05/2014

कविता सागर दिवाळी अंकात पारंपरिक पद्धतीनं लिहिलेल्या, प्राथमिक अवस्थेतल्या, हौसेचं मोल जपणाऱ्या, सांकेतिक वळणाच्या अनेक कविता आहेत. तसेच काव्यानुभव देणाऱ्या आश्वासक कविताही आहेत.
Kishor Sonawane - Ratnagiri
13/05/2014

काहींनी आपल्या कवितेत ग्रामीण स्त्रीचं दुःख प्रत्ययकारीरित्या मांडलंय.
Sagar Sharma, Mumbai
13/05/2014

अनेक कवी-कवयित्रींनी कवितेच्या पातळीवरून समाजातील दुष्ट प्रवृत्तीचा निषेध केला आहे.
Ratan Bhandari - Durg, Madhya Pradesh
13/05/2014

स्त्रीभ्रूणहत्या हा ज्वलंत सामाजिक विषय. ह्या विषयानं कुठलीही संवेदनाशील व्यक्ती व्यथित झाली नाही , तरच नवल. 'कविता सागर' मध्ये काही कवी-कवयित्री ह्या प्रखर वास्तवाला सामोरं गेलेल्या दिसतात.
Waman Kale
13/05/2014

समाजव्यवस्थेतील विषमता, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार यावर अनेक कवींनी शरसंधान केलं आहे.
Shubhangai Yadav
13/05/2014

कविता सागर कविता विविधांगी आहेत. प्रेम , निसर्ग या शाश्वत विषयांप्रमाणेच सामाजिक भान असलेल्या कविताही दिवाळी अंकात समाविष्ट आहेत.
Archana
13/05/2014

नवोदित कवी-कवयित्रींना हक्काचं व्यासपीठ मिळावं, ह्या उदात्त हेतूनं डॉ सुनील पाटील यांनी 'कविता सागर' च्या उपक्रमाची नऊ वर्षांपूर्वी पांचगणीत स्थापना केली आ‌णि या व्यासपीठावर सादर झालेल्या कवितांचे संकलन-संपादन करावे, ह्या उद्दिष्टानंच डॉ सुनील पाटील यांनी ' कविता सागर' हा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रसिद्ध करायला सुरुवात केली आणि त्यातूनच पुढे याचे नियतकालिकात रुपांतर झाले.
Ram Nagarkar
13/05/2014

प्राचार्य डॉ सुनील पाटील हे निस्सीम काव्यप्रेमी व्यक्तिमत्व आहे त्यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा
sahityakala
03 Jan 2014 05 30 AM

hey i want to download kavitasagar book but i m not able to get it......... please help me....... plz.... plz.... plz,.....
शिवकुमार रामदास भगत - नंदुरबार
27/02/2014

कविता सागर खूप सुंदर दिवाळी अंक आहे. आम्हाला खरोखर खूप आवडला. धन्यवाद
संदीप प्रभू काजरे - वाई
27/02/2014

'कविता सागर' दिवाळी अंक मला प्रत्येक वर्षी आवडतो. वर्षभरात कधीही वाचावसं वाटला तरी कधी कंटाळा येत नाही, सतत मजा येते, कवितांचा प्रत्येक वेळी नवा नवा अर्थ उमगतो
महादेव नंदीवाले
27/02/2014

कविता सागर अगदी मस्त आहे
मिलिंद पांडु आठवले - सोलापूर
27/02/2014

फारच सुंदर ... याची तुलना कोणाशी करणे नाही .. काय बोलावे कवितासागर बद्दल, एक सर्वोत्तम प्रकाशन
प्रशांत प्रवीण पांगारे
27/02/2014

दिवाळी अंक उत्तम आहे, मनापासून आवडला
Vaibhav Gopal Pandit
27/02/2014

कविता सागर दिवाळी अंक उत्तम आहे... जयसिंगपूर मधून चांगला उपक्रम संपादकीय मंडळाचे अभिनंदन
शीतल लालसिंग परब - नागपूर
27/02/2014

अतिशय सुंदर दिवाळी अंक आहे. घरातील सर्वाना उपयोगी.
ajay krushna sawant
27/02/2014

best one. Every body must read it.
अनन्या
27/02/2014

very informative book. its useful to old age person as well as its making knok to youngs
प्रीती
27/02/2014

दिवाळी magzine खूप छान आहे. खूप आवडले.
sonali patil
27/02/2014

छाने आहे.
BHIKA Y PAGAR
27/02/2014

Excellent
प्राची सुनीलकुमार पाटील - कोल्हापूर
27/02/2014

एक परिपूर्ण व सर्वांग सुंदर दिवाळी अंक म्हणजे कवितासागर... खूपच छान अंक
angad suhasini thorat
27/02/2014

खूप वाचनीय आणि संग्राह्य असा अंक आहे कदाचित जाहिराती नसलेला पहिलाच अंक असावं...
नेहा जयवंत प्रधान - नंदुरबार
27/02/2014

उत्कृष्ठ दर्जेदार लेखन साहित्य, उच्च दर्जाचा कागद, सुंदर मांडणी यामुळे अंक वाचनीय आहे. सर्वच लेख आवडले विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे लेख उत्तम आहेत.
Hemant Ramlala Agarwal - Thane
27/02/2014

Excellent Diwali Magazine
सोनल दगडू कचरे - जयसिंगपूर
27/02/2014

खूपच छान आहे. खरतर कविता या विषयावर मी सहसा वाचण टाळते, पण या अंकाची आकषर्क मांडणी, उत्कृष्ठ लेखन आणि लेख व कविता माहितीपूर्ण असल्याने वाचावासा वाटतो. पुढील अंकाची वाट पाहतेय. धन्यवाद.
Sanna Mahanto
27/02/2014

Exllent! Water and other subjects are useful to all readers. SANGRAHYA ANK. khup sunder!!!
pratibha sundar patil
27/02/2014

very nice.
Bhimsen Radhu Supale - Indapur
27/02/2014

Nice good......
deepak jalandar nagargoje
27/02/2014

All books are very good. Can I download the e books? Also all books is not visible to read?
Navnath Kambale - Pune
27/02/2014

Kavita Sagat I likes more; this is the mahaguru of Indian Poets
Someshwar Bhagwat Patil - Baramati
27/02/2014

I want to purchase this book, please send it to my Address
विजय बापू कदम - इस्लामपूर
27/02/2014

खूप चांगले काम. अभिनंदन कवितासागर टीम...
मरगजे अंकुश पर्वती - पुणे
27/02/2014

मला हा दिवाळी अंक फार चांगला वाटला. असाच अंक दरवर्षी सुधारित होत जावा. कवितासागरची टीम फार चांगले काम करत आहे. यासाठी टीमला आमच्या हार्दिक शुभेच्छा.
विद्याधर रामचंद्र आघाव - अकोला
27/02/2014

छान आहे
shital uttam parab
27/02/2014

very nice diwali ank. must read by every one. lots of tenssions in the life... get solution by reading this magazine. very nice try
vijay yashwant patil - beed
27/02/2014

to the manager, dear sir u r service is good.
गणपत नारायण परिहार - पंढरपूर
27/02/2014

मला कविता सागर दिवाळी अंक आवडतो.
अंकुश भिलारे - पांचगणी
27/02/2014

बेस्ट मराठी साहित्य फोर कवी लोक
पांडुरंग जनार्धन ओम्बले - रायगड
27/02/2014

वेरी गुड
Tejaswini Surve - Bahrain - UAE
27/02/2014

I love this book...whenever I come to Bahrain try to get all the issues available at book stall....can you arrange to send to Gulf by कुरीर..विल बे Grear
राजेंद्र राजाराम पाध्ये - यवतमाळ
27/02/2014

मला हा दिवाळी अंक खरेदी करायचा आहे. आपला दूरध्वनी क्रमांक कळवा किवा पत्ता दया मनी ओर्डेर करतो
Pankaj Hage - Akola
27/02/2014

Very nice diwali Ank, unique compilation
Sushil Jaywant Shilwant - Nagapur
27/02/2014

very nice
raj sonu desai
27/02/2014

very very nice...
sourabh changade - mehekar
27/02/2014

one of the best and very good diwali anka.
abhishek
27/02/2014

I like....
sachinbhai patel - bhiwandi
27/02/2014

its different than other!
patil shital
27/02/2014

very nice publication
deepti desai - vardha
27/02/2014

Good content, i have enjoyed the reading of kavitasagar diwali magazine
प्रदीप गणेश चव्हाण - अमेरिका
27/02/2014

खूप छान पुस्तक आहे, आम्हाला आनंद वाटतो कि एवढी चांगली पुस्तके दिवाळी अंक मराठीमधून इंटरनेटवरून वाचायला मिळतात याचा. अतिथी संपादिका - सौ विजया प्रकाश पाटील आणि प्रकाश डॉ. सुनील पाटील साहेब धन्यवाद. जय महाराष्ट्र.
Swati Deepak Khokale - Washim
27/02/2014

I am regular reader of KavitaSagar. Every time they select a good subject for Dipavali issue. This issue is really good. Thanks to team of KavitaSagar Publication.
अर्जुन श्रीकृष्ण पाटील - नाशिक
27/02/2014

कविता सागर दिवाळी अंक चांगला आहे. असेच अंक दिवाळीत प्रसिद्ध करावे आणि आमच्या सारख्या नवोदित कवींना व्यासपीठ द्यावे ही नम्र विनंती, आपण ख-या अर्थाने सरस्वतीची सेवा करीत आहात.... खूपच छान
ललिता धनंजय गांगल - मुंबई
27/02/2014

एक संपूर्ण पूर्ण दिवाळी अंक आणि तो ही खास कवितांसाठी... उत्तम काम केले आहे.
कविता शहाजी दिवे - रत्नागिरी
27/02/2014

अप्रतिम, सुंदर, सूरेख व माहितीपूर्ण मासिक अंकातील कविता खूपच आवडल्या.
राहुल नारायण भिलारे - पाचगणी / महाबळेश्वर
27/02/2014

सुंदर मासिक, अप्रतिम मांडणी... साहित्य सुद्धा अप्रतिम व वाचनीय, जाहिरातिच्या अडथळा वाटला नाही, जाहिरातींच्या जमान्यात जाहिरातविना अंक म्हणजे एक मोट्ठे धाडस म्हणावे लागेल, अभिनंदन व शाबासकी
Umakant Y Shinde - Kalamb - Usmanabad
27/02/2014

i want this diwali ank, swnd us the book sellors address of usmanabad on my email ID uyshinde@gmail.com
kirti ram zarkar
27/02/2014

good
Vrusha Vishnu Mohajar - Luknow
27/02/2014

I Like Personally In That Book poems by children’s
अभिजित शंकर पाटील - उस्मानाबाद
27/02/2014

यातील ज्यष्ठ नागरिकांच्या संबंधित ...विषय चांगला आहे. शिवाय डी. बी. चीपार्गे, बी बी गुरव, .. यांचे लेख खासच! डॉ शिखरे यांचा लेख सुद्धा आवडला.
mahendra munjal
27/02/2014

Nice Diwali issue...must read.
Pratik Puranmal - Chandrapur
27/02/2014

a must read book for all the book lovers especially poems
Gauri Kane - Usmanabad
27/02/2014

उत्तम अंक
वैदेही धुदाट - मेहेकर, बुलढाणा
27/02/2014

अनुक्रमणिकेवरून अंक वाचावासा वाटतो आहे.
मनोज कुडकर
27/02/2014

फारच छान !!!
Sandesh S Manjrekar
27/02/2014

A Good One. Must read Issue. वेरी नाएस, मला आवडला
महावीर मोतीचंद दुरुगकर - औरंगाबाद
27/02/2014

मला हा दिवाळी अंक पाहिजे आहे, कुठे मिळेल ते कळवावे - ९९८६६५४८७०
Nitin Bhusari - Vardha
27/02/2014

Faarach Chhan aahe... very good
Sonusing
27/02/2014

गुड बुक ऑफ पोएम्स
prajakta more
27/02/2014

ank changala aahe. ajun sudharana havi. pudachya varshi navin rupat, navin vicharancha ank apekshit aahe.
राजेश शिरसाठ - कोल्हापूर
27/02/2014

उत्तम अंक...
मनस्विनी प्रभुणे - पुणे
27/02/2014

मराठीत प्रथमच खास कवितांसाठी असलेला दिवाळी अंक माझ्या पाहण्यात आला आहे. हा अंक आमच्या सारख्या नवोदित कवींसाठी खूपच मोलाचा व मार्गदर्शक ठरणार आहे.
प्रशांत सुतार - सोलापूर
27/02/2014

फारच छान
चंदना पाटील (पीएच डी विद्यार्थिनी) - मुंबई विद्यापीठ
27/02/2014

कविता सागर दिवाळी अंकातील ज्येष्ठ नागरिकांच्या विभागातील एक लेख सुद्धा पीएच डी प्रबंधा पेक्षा जास्त मौलिक आहे.
Dr Sachin Bhave - Hyderabad
26/02/2014

I was waiting for KavitaSagar Diwali magazine and finally it's here… many thanks to Dr Sunil Patil for his dedication in the field of Diwali Ank and the promotion of marathi poems in world wide.
Vishal Chandale
26/02/2014

Really good poems and article of the Children’s library is very interesting and a unique idea…
Ram Kale - Shirol, District - Kolhapur
26/02/2014

Nice Diwali Magazine from rural writers and readers
ANAGHA VG - Bangalore
26/02/2014

It’s Different..... Like Subject of poems and Articles for senior citizens
Nilesh Sudhakar Gurav - Satara
26/02/2014

Best Compilation of Poems, very nice magazine… good attempt for poems
Dr. Varsha Padhye - Kolhapur
26/02/2014

Very good Diwali magazine, Food for brain
Tanayaa Bedhmutha - Pune
26/02/2014

The interview with Sharad Vaykul is awesome. All especially artists should read it... 5 ratings only for the interview....
Santosh Mule
26/02/2014

Kavita Sagar Diwali Ank.... Sangrahi thevava asach aahe... Thanks to all writers
T M KARNE
26/02/2014

THE Diwali MEGAZINE KavitaSagar IS EXCELLENT AND OF GRADE RATING IS *****
Prasad
26/02/2014

लेख फारच छान आहेत. दिवाळी अंकातील विविधता मस्त जमून आलीय.
विनोद धनराज देशमुख - ९०९६४०४७७९
26/02/2014

विनोद धप्रती, बुक गंगा सर मला कविता सागर दिवाळी अंक १० प्रति पाहिजेत तरी त्याबद्दल मला सविस्तर बोलायचे आहे करिता मला सविस्तर माहिती मिळण्याकरिता कुणाला संपर्क करावा लागेल किवा प्रकाशकांचा मो. नं . द्याल उपलब्ध करून दिल्यास मी आपला आभारी राहीन. नराज देशमुख - ९०९६४०४७७९
Prince Jadhav - Mumbai
26/02/2014

महाराष्ट्रात विशेषत: मराठी दिवाळी अंकांना फार मोठी परंपरा आहे. उत्कृष्ट दिवाळी अंक प्रसिद्ध करणे ही अभिमानाची बाब मानली जाते.
Abhishek Mahesh Thamke - USA
26/02/2014

नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रामध्ये उत्सुकता असते ती दिवाळी अंकाची.दिवाळी अंक हे नाव ऐकूनच आपल्याला समजतं की नक्कीच आपल्याला काहीतरी नवीन वाचावयास मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी शेकडो दिवाळी अंक निघत असतात. मात्र एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे जागतिकीकरणामुळे अनेक महाराष्ट्रीयन आणि मराठी नागरिक इतर देशात स्थायिक झाले आहेत. त्यांना देखील दिवाळी अंकाबाबत तितकीच उत्सुकता असते जितकी महाराष्ट्रामध्ये आपल्याला.
गोविंद महादेव उगले - वाशीम
26/02/2014

भारत, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अशा पाच देशांमधून मराठी वाचकवर्ग मराठीतून वेगवेगळे लेख/ कविता वाचण्यास उत्सुक असतो. अशा या वाचकवर्गाला नोव्हेंबर महिन्यातील दिवाळी अंकांबद्दल खूप आकर्षण असते, मात्र परदेशात असल्याने खूप कमी वाचकांना दिवाळी अंक वाचता येतात.
प्रथमेश शिरसाट
26/02/2014

दिवाळी अंक मस्तच जमलाय यात तिळमात्रही शंका नाही, यासाठी मेहनत घेतलेल्या प्रत्येक माणसाचे अभिनंदन करावेसे वाटते मग ते अगदी तांत्रिक बाबी सांभाळणारे असो किंवा मग लेख लिहिणारे.
अनिलकुमार पालीवाल - मुख्य संपादक - साप्ताहिक साथीदार
26/02/2014

यावेळचा दिवाळी अंक हा नेहमीप्रमाणे वाचनीय आणि संग्रही आहे,
शर्मिला फडके
26/02/2014

सदर अंक वाचनीय आहे पण त्याचबरोबर विचारांनाही विचार करायला लावणारा आहे.
संपदा
26/02/2014

दरवर्षी दिवाळीला फराळाबरोबर दिवाळी अंक वाचण्याची खुमारी काही औरच असते. सकाळी कुरकुरीत चकली बरोबर आणि खमंग चिवड्यावरोबर खुसखुशित काही वाचायला असले तरच दिवाळी खर्‍या अर्थाने साजरी झाल्याचा फील येतो. दरवर्षी छापील माध्यमातले ठरलेले दिवाळी अंक न चुकता वाचले जातात. पण सध्याच्या ऑनलाइन जमान्यात मागील काही वर्षाँपासून दिवाळीत बरेच ऑनलाइन अंक प्रकाशित होत आहेत आहेत. हे माध्यम नुसते वाचनीय न रहाता आता दृक – श्राव्य असेही असल्यामुळे बरेच ऑनलाइन दिवाळी अंक हे दृक – श्राव्य दिवाळी अंक आहेत.
सुधीर वैद्य
26/02/2014

हे सर्व लेख वाचून आपल्या मनात सह वेदना जागृत झाली तर ह्या अंकाचा उद्देश सफळ झाला असे म्हणावे लागेल. समाज जीवनाच्या जाणीवा प्रगल्भ करण्यासाठी हा दिवाळी अंक जरूर वाचा. मित्रानो, वेळात वेळ काढून हा अंक नक्की वाचा.
महेश म्हात्रे - संपादक 'प्रहार'
26/02/2014

नवसाक्षर व खेडोपाडय़ातील वाचन करणारे अनेक वाचक मला भेटतात. त्यामुळे वाचनसंस्कृती लयाला गेलेली नाही. दिवाळी अंकाने ते स्थान राखून ठेवले आहे, असेही ओक यांनी सांगितले. वाचन कमी झाले असे म्हटले जाते, मग दिवाळी अंक कसे वाढले आहेत, हे तर्क काही कळत नाही, असे ज्येष्ठ पत्रकार दत्ता कुलकर्णी म्हणाले. सासवड येथे आयोजित साहित्य संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला, मग साहित्य प्रेम कमी झाले कसे म्हणता येईल? श्रोता आणि वाचक बनण्यासाठी कोणाचेही बंधन नसते.
साहित्यिक जनार्दन ओक - कल्याण
26/02/2014

वाचन संस्कृती लयाला जात चालली आहे, असे कितीही म्हटले तरी ते चुकीचे आहे. अन्यथा दरवर्षी दिवाळी अंकांची भर पडली नसती. दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे वैभव आहे.
डॉ. शि. न. पंचादेवी, एकसळ, सातारा (९६६५२६१४९०)
26/02/2014

सांगलीच्या कु. दिशा चंद्रकांत शिंदे ‘क्यू हम इतने बडे हो गये?’ (पान १२२) या कवितेतून योग्य ठिकाणाची / उद्दिष्टांसाठीची पूर्तता होण्यासाठी आजच्या जीवनात आपणास किती धावाधाव करावी लागते, उगीचंच किती हेलकावे, जे अनावश्यक असतात, खावे लागतात याचे वर्णन केले आहे. पण मला असे मतप्रदर्शन या बाबतीत करावेसे वाटते कि ‘Is it necessary to have such a hectic life for us to lead our living for the period of about 75 - 80 years in total?’ कवयित्रीची कदाचित ‘मी मोठीच का झाले’ अशीही खंत असू शकेल. एकुणचं कवितासागर दीपावली विशेषांक 2013 हा, काळाचे भान देणारा / असणारा, सर्व सद्गुणांनी युक्त, त्या मानाने कमी जाहिराती असणारा, स्तुत्य, वाचनीय आणि वाचकांना हवाहवासा असा झाला आहे असे अंकाबाबत मतप्रदर्शन केल्यावाचून मला राहवत नाही. संपादक / प्रकाशक महोदय आपले अभिनंदन. ‘Please keep it up’…
डॉ. शि. न. पंचादेवी, एकसळ, सातारा (९६६५२६१४९०)
26/02/2014

हिंदी विभागातील पान १२४ वरील ‘तू कर्म किये जा’ ही कविता वृक्ष कसे परोपकारी तसेच ‘कर्मण्ये वाधिकारस्ते, मा फलेषु कदानच’ या वृत्तीचे असतात याचा परिचय देते ‘तू कर्म किये जा’ या कवितेद्वारे डॉ. नंदकुमार नहार पर्यावरणाचे महत्वही सांगतात. डॉ. नंदकुमार नहार यांचीच पान १२२ वरील ‘अनुव्रत’ हि कविताही पर्यावरणाची महती सांगणारी आणि संतुलित आचरणावर भर देणारी अशी आहे. डॉ. सौ. सुनिलाताई नहार यांची ‘अनुव्रत के आधारस्तंभ’ (पण १२१) हि कविता छोटया छोटया पण महत्वाच्या, उदाहरणार्थ खरे बोलणे, भेसळ न करणे इत्यादी गोष्टींचा संदेश तर देतेच पण बोलणे व करणे यात साम्य असावे हे ध्वनित करते.
डॉ. शि. न. पंचादेवी, एकसळ, सातारा (९६६५२६१४९०)
26/02/2014

पान ११२ मधल रमेश बोर्डेकर, संतोष बोंगाळे, संजय सुतार यांच्या अनुक्रमे वेदनांच्या वाती, कष्टाची भाकरी, पुरुषाला नाती नसतात या कविता आपणास प्रेरणादायक व कसे वागावे याचा बोध देणा-या वाटतात. जयसिंगपूरचे अ. व. सुतार (पान १०९) यांनी वाचकांस प्रत्यक्ष जयसिंगपूरला नेले आहे. ‘ध्यानी मनी’ या नाटकातील ‘मनी’ हा शब्द इंग्रजी वाटावा अशारीतीने अनिल धुदाट यांनी ‘श्रीमंती’ (पण १०४) या कवितेद्वारे आज सर्वांना पैसा कसा सर्वस्व वाटतो याचे दर्शन घडवले आहे. संदर्भ बदलले कि काय घडू शकते हे श्याम कारंजकर यांनी ‘संदर्भ’ (पान १५८) या कवितेतून चपलखपणे मांडले आहे / सांगितले आहे.
डॉ. शि. न. पंचादेवी, एकसळ, सातारा (९६६५२६१४९०)
26/02/2014

नाव कवितासागर व आंतरराष्ट्रीय जल सहयोग वर्ष हा अपूर्व योगायोग वाटतो. प्रत्येकाने किमान शतायुषी व्हावे असे कवितासागरला वाटते. ज्येष्ठ नागरिक विभाग खरोखरचं सर्वांना वाचवा असा आहे असे मी मानतो. वृद्धांना कमीत कमी वयाच्या सेंच्युरीकडे नेणारा, तरुण वाचकांचे मन चिरतरुण ठेवणारा आणि बालकांना बालकांचे महत्व व देशाच्या आजच्या मुलांचे रक्त देशासाठी सळसळत राहण्याकरिता प्रवृत्त करणारा असा हा सर्वस्पर्धी अंक आहे असे माझे मत आहे. कवितांना वाहून घेतलेल्या कवितासागर मधील कविताही वाचकांना विचार करण्यास आणि सदगुणांकडे घेवून जाणा-या तसेच गुणवत्तापूर्ण आहेत.
डॉ. शि. न. पंचादेवी, एकसळ, सातारा (९६६५२६१४९०)
26/02/2014

कवितासागर दीपावली विशेषांक 2013 - म्हणजे दर्जेदारपणा एक उत्कृष्ट वाटतो. दिवाळी अंकाचे आकर्षक व पुस्तकी रूप विशेष भावते. छपाईच्या चुका होऊ नयेत याची आपण विशेष खबरदारी घेतलेली वाचकांना जाणवेलच असे मला वाटते. वनराज व त्याच्या प्रजेला, कीटक मुंगीलासुद्धा समान हक्क असावेत हे अतिथी संपादिका सौ. विजया पाटील यांनी आपली संपादकीय मध्ये आवर्जून नमूद केले आहे. कवितासागरही सर्वाना समान न्याय देणारा आहे. तरी पण त्याने दर्जेदारपणाची कास सोडलेली नाही. सागराप्रमाणे कवितासागर शांतपणे सर्वांना कवेत घेणा-या सागराप्रमाणे समान समजणारा आहे. हया अंकात सर्वधर्मसमभाव असलेला दिसतो. असा हा लेकुरवाळा अंक प्रसवतांना आपण खूप काळजी घेतलेली जाणवते. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लेखकांनी, कवींनी आपापले लेखन पाठवून भरघोस प्रतिसाद दिला आहे. अंकाला तसेच भरपूर वाचकही असणार यात शंका नाही. प्रासंगिक, पुस्तक परीक्षण, साहित्यिक परिचय, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेस सोडण्याचे राखलेले भान, बाल साहित्य, साहित्यिक उपक्रम, विविधा, हिंदी विभाग, साद - प्रतिसाद, निवेदने असा विविध सदरांनी नटलेला कवितासागर अंक म्हणजे विविधतेतून एकतेचे महत्व सांगणारा.
सौ. शांता पाटील, जयसिंगपूर
26/02/2014

जामगांव सारख्या छोटया गांवातील पण एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेला, झपाटलेला विशेष म्हणजे कुणाचेही मार्गदर्शन नसतांना उपजतच आपण समाजासाठी कांही केले पाहिजे या वृत्तीचा असा एक तरुण त्याचे नाव ‘सुनील पाटील’. शेकडो कथा - कवितांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल ‘कवितासागर’ प्रकाशनचे माझ्यासारखे अनेक वाचक त्यांना धन्यवाद देतील. त्यांच्यामुळेच अनेकांच्या अभिव्यक्ती सामान्य माणसापर्यंत पोहचल्या त्याबद्दल कृतज्ञता भाव! त्यांच्या अथक परिश्रमाने थोडयाच काळात विविध पुरस्कारांनी सन्मानित कवितासागर दीपावली विशेषांक 2013 हा अंक माझ्या हाती पडला व तो सर्व वाचून खाली ठेवला. त्याचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही म्हणून माझी सर्वांना अशी विनंती आहे हा दीपावली विशेषांक प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवलाच पाहिजे, वाचलाच पाहिजे. त्यांचे शब्दात कौतुक करणे मला तरी शक्य नाही. कारण प्रत्येक कविता व लेख हे सामाजिक समस्येवर आधारित आहेत. ज्येष्ठापासून, मुलांपर्यंत समाजोपयोगी वाटचाल करणा-या सुनील पाटील यांना माझा मनापासून सलाम! पुढील वाटचालीस शुभेच्छा!
उज्ज्वला नाथा माघाडे - अहमदनगर
26/02/2014

कवितासागर मध्ये मोठया लेखक / कवी यांचाच नाही तर अगदी छोट्या दोस्तांचा आणि अगदी ज्येष्ठ नागरिकांचा विचार कवितासागर मध्ये केला आहे. सर्वच स्तरातील वाचकांचा विचार कवितासागर मध्ये केलेला दिसून येतो. या विशेषांकातून सर्वात महत्वाचे वेगळेपण म्हणजे या दिवाळी अंकामधून नवोदित साहित्यिकांना अधिक प्राधान्य दिले जाते, या विशेषांकातून विविध विषयावरील कविता व लेख वाचकांना वाचण्यास मिळतात, आणि ती ही कोणत्याही प्रकारची नियमावली व जाचक अटी न लावता. शेवटी इतकेच म्हणेन की, डॉ. सुनील पाटील यांचा कवितासागर दिवाळी विशेषांक हा असाच राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचकांच्या मनाची पकड घेत राहो, कवितेच्या या सागराला चिरकाळापर्यंत याला भरती येत राहो व आमच्या सारख्या नवोदित साहित्यिकांसाठी कवितासागर हे सर्वात मोट्ठे व्यासपीठ ठरो ही सदिच्छा, डॉ. सुनील पाटील यांच्या या अनोख्या अशा कामाला मनपूर्वक लक्ष्यावधी शुभेच्छा!
उज्ज्वला नाथा माघाडे - अहमदनगर
26/02/2014

कवितासागर दिवाळी अंक कवितासागर हा प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांचा एक आगळावेगळा खूप यशस्वी ठरलेला सुखद प्रयत्न आहे. कवितासागरचा दीपावली विशेषांक 2013 हा माझ्या हातात जेंव्हा पडला तेंव्हा तो अधाशासारखा वाचला, वाचल्यानंतर मला हा विशेषांक खूप आवडला. कवितासागर स्वतः एक परिपूर्ण असा अथांग सागर आहे. जे आपल्याला इतरत्र सहज सापडत नाही ते या अथांग सागरात सहज उपलब्ध करून देण्याचा डॉ. सुनील पाटील यांचा हा प्रयत्न खूप आल्हाददायक आहे. कवितासागर यातून बालसाहित्य, आरोग्य, पुस्तक परिचय - परीक्षण, साहित्यिकांचा परिचय, हिंदी साहित्य अशा विविध विषयाचा समावेश करण्यात आलेला असल्यामुळे ‘विविधतेतून एकता’ असा एक छान अनुभव कवितासागर वाचतांना मिळतो.
अशोक बाळू पाटील, पाचर्डे, भुदरगड - (८००७११३३३८, ९४२०००७२६०)
26/02/2014

या अंकामुळे आमच्या सारख्या नवोदित लेखक / कवींना लेखनासाठी चालना मिळाली. तसेच वाचकांनाही विविध विषयावरील नाविन्यपूर्ण कविता वाचण्यास एक मिळाल्या, वाचकांसाठी ही एक मेजवानीमचं ठरली आहे. हा अंक अगदी बागेसारखा सुंदर आहे आणि त्यामध्ये असणा-या कवींच्या कविता बागेत फुलत असणा-या फुलांप्रमाणे आहेत. आतापर्यंत कळीच्या रूपानेच होत्या. नव्या काळाची हाक देणारा हा कवितासागर वाचकांना नक्कीच मोलाचा संदेश देणारा आहे. डॉ. सुनील पाटील आणखीन अशाच प्रकारच्या पुस्तकांचे / मासिकांचे आणि दिवाळी अंकाचे प्रकाशन करा म्हणजे वाचकांना आनंद मिळेल असो! उत्तमोत्तम अंक प्रकाशित केल्याबद्दल कवितासागरच्या अतिथी संपादिका सौ. विजया प्रकाश पाटील आणि मुख्य संपादक अनिल धुदाट व त्यांच्या सर्व सहका-यांचे आभार व कवितासागरच्या भावी वाटचालीस माझ्या आभाळभर अगणित शुभेच्छा!
अशोक बाळू पाटील, पाचर्डे, भुदरगड - (८००७११३३३८, ९४२०००७२६०)
26/02/2014

नव्या काळाची हाक देणारा दीपावली विशेषांक‘कवितासागर’ मी नेहमीच वेगवेगळी मासिके, दिवाळी अंक, कविता संग्रह, कादंब-या, वृत्तपत्रे इत्यादी वाचतो. कवितासागर प्रकाशन जयसिंगपूर यांनी प्रकाशित केलेल्या विविध विषयावरील पुस्तकांविषयी मी आतापर्यंत फक्त ऐकूनच होतो. पण योगायोगाने मला त्यांनी प्रकाशित केलेला कवितासागर दीपावली विशेषांक 2013 मिळाला, वाचून खूप आनंद झाला. निवडक कवितांचा दर्जेदार चटकदार आणि त्याचप्रमाणे मनाला भोवणा-या कवितेंचा हा संग्रह वाटला. माझ्या अनेक कथा, कविता, चारोळ्या, अनुभव आणि सामाजिक प्रबोधनात्मक लेख इत्यादी साहित्य विविध नियतकालिकांमधून प्रकाशित झाले. पण विविध पुरस्कारांनी गौरविलेल्या कवितासागर दीपावली विशेषांकातून मी लिहिलेली माझ्याचं बापावर ‘माझा बाप’ ही वास्तविक कविता प्रकाशित झाली आणी मला अनेक वाचकांचे शुभेच्छांचे फोन व मेसेज आले, मन खूपच भारावून गेले.
Sagar Patil - Thane
26/02/2014

कवितासागर प्रकाशन गेल्या अनेक वर्षांपासून "कवितासागर" या दिवाळी अंकाची सातत्याने निर्मिती करीत आहे.
Sagar Patil - Thane
26/02/2014

नवीन लेखक, कवी प्रकाशात यावेत म्हणून नवोदितांना 'एक चांगले व्यासपीठ' निर्माण झाले आहे. या सर्व साहित्याचा आस्वाद घेऊ इच्छिणा-या रसिक वाचकांना इंटरनेटवरील दिवाळी अंक उपयुक्त ठरणारा आहे. कविता सागर हा दिवाळी अंक इंटरनेट बरोबरचं आयपॅड व स्मार्ट फोनवरही उपलब्ध आहे. बाळ बाबर, डी. बी. चिपरगे, डॉ. कुमार पाटील, डॉ. उमेश कळेकर, अनिल पाटील, त्रिवेणी हरोले, सौ माधुरी काजवे, सौ. स्वप्नजा घाटगे, किरण पाटील, विजय बेळंके, दिशा शिंदे, अनिल धुदाट, प्रकाश केसरकर, डॉ. विजयकुमार माने, शांतीनाथ पाटील, जयंत पठाडे, प्रा. दिवाकर बोबडे, मयुर ढोलम, सदाशिव कुंभार, उज्ज्वला माघाडे, मयुरी नाईक, डॉ. नंदकुमार नहार, पूजा डकरे, रमेश इंगवले, सुहास समडोळे, शफी बोल्डेकर, अशोक पाटील, विष्णू वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या कवितांनी या अंकाची उंची वाढवली आहे. गतवर्षी कवितासागरच्या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. ठाणे येथील हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, “कवितासागर” च्या अतिथी संपादिका - सौ. विजया प्रकाश पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Sagar Patil - Thane
26/02/2014

उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ कविता सागर प्रकाशन यांच्या वतीने प्रकाशित एक आगळा वेगळा व कौतुकास पात्र ठरलेला, अनेक नवकवींच्या कवितांना सर्वप्रथम स्थान देणारा व फक्त केवळ कवितांसाठी असलेला एकमेव दिवाळी अंक "कवितासागर" गेल्या वर्षी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. कवितासागर दिवाळी अंक जगभरात कुठेही फक्त एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वाचनाचा नवा मार्ग स्वीकारणा-या नव्या दमाच्या वाचकांसाठी एक पर्वणी ठरला होता. या वर्षीचा अंक सर्वदूर पोहचविण्यासाठी संपादक मंडळाने चांगले प्रयत्न केले आहेत. 01 नोव्हेंबर 2013 रोजी दिवाळी अंक प्रसिद्ध होवून सर्वत्र वितरीत केला गेला. कवितासागर सर्व लेखक कवी यांच्या साहित्याला प्रसिद्धी देण्यासाठी काम करत आहे. आत्तापर्यंत कवितासागर प्रकाशनाने अनेक लेखक कवी यांचे साहित्य प्रसिध्द केले आहे, आणि नुसतेच प्रसिद्ध केले नाही तर हे सर्व लिखाण जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचवले आहे, यावर्षीचा दिवाळी अंक हा जगभरातील ई-दिवाळी अंकांच्या यादीत पहिल्या दहा मध्ये आहे. कवितासागर मधील सर्वच साहित्य वाचनीय, हृदयस्पर्शी आहे.
Sagar Patil - Thane
26/02/2014

कवितासागर दिवाळी अंकाला पुरस्कार साप्ताहिक उल्हास प्रभात, ठाणे आणि आरोग्य होमिओपॅथीक फार्मसी यांच्यातर्फे राज्यस्तरीय दिवाळी अंक 2013 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या मध्ये महाराष्ट्रातील शेकडो दिवाळी अंकांनी आपला सहभाग नोंदवला होता. मराठी माणसाच्या दिवाळीचा जणू अविभाज्य भाग झालेल्या दिवाळी अंकांच्या शतकोत्तर परंपरेचे औचित्य साधून यंदाच्या उत्कृष्ट दिवाळी अंकांना पुरस्कार देण्यासाठी आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून, जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या "कवितासागर" दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले आहे. लवकरच ठाणे येथे होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्यात "कवितासागर" चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि दिवाळी अंकांची सुरू असलेली 105 वर्षांची परंपरा यापुढेही कायम राहावी, तसेच वाचकांना यापुढेही दर्जेदार दिवाळी अंक वाचायला मिळावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे व पारितोषिक वितरण लवकरच करण्यात येणार असल्याचे उल्हास प्रभातचे संपादक गुरुनाथ बनोटे यांनी सांगितले.
डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी, जयसिंगपूर (९५६१९९५२५५, ८४८४९४२८६९)
26/02/2014

चालू घडामोडीवर अंधश्रद्धा विषयक सौ. उपळाविकर यांची ‘बुवाबाजी’ तर धरणीमातेच ऋण व्यक्त करणारी अनिल धुदाट यांची ‘धरणीमाता’. ज्येष्ठ नागरिकांची व्यथा सांगणारी रघुनाथ कुलकर्णी यांची ‘नकोस विसरू’ या सर्व कविता उत्कृष्ट आहेत. समाजाचे प्रबोधन करणा-या आहेत. शतायुषी बनण्याचे रहस्य या विषयावरील लेख वाचकांना शतायुषी बनण्यासाठी उपयुक्त आहेत. आंतरराष्ट्रीय जल सहयोग वर्षासंबंधी समाविष्ट माहिती जलसाक्षरता करणारी आहे. या अंकामध्ये पुस्तक परिचय आहे, लेखक परिचय आहे, मुलांचे ग्रंथ संग्रहालयाची माहिती आहे. आई - वडिलांची थोरवी प्रकट करणारा डी. बी. चीपरगे यांचा सुंदर लेख आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, कवितासागर दिवाळी अंक म्हणजे साहित्याची सुंदर मेजवानी. स्वतः वाचा, वाचायला सांगा, संग्रही ठेवा ही अत्तरदाणी!
डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी, जयसिंगपूर (९५६१९९५२५५, ८४८४९४२८६९)
26/02/2014

या कवितारुपी पावसाच्या सरी, झरझर उतरल्या नभातून यापैकी कोणती सर चांगली? सांगता येईल का? नाही. एवढे मात्र निश्चित सांगता येईल या सरींनी तुडुंब भरलेल्या सरिता ‘कवितासागर’ मध्ये आनंदाने विलीन झालेल्या आहेत. ‘कवितासागरला’ परिपूर्णतेची, भरतीच आलेली आहे. विधवेची व्यथा व्यक्त करणारी मायकल डिसोझा यांची ‘विधवा’, तर स्त्री भृणहत्या या सामाजिक समस्येवर प्रकाश टाकणारी हेरवाडे यांची ‘भृणहत्या’, व स्त्रीची व्यथा सांगणारी बाळ बाबर यांची ‘राघू मैना’. व्यसनामुळे देशाचा विनाश हे सांगणारी डॉ. कुमार पाटील ‘गेला भारत कुणीकडे’. ‘कवितासागर’ चे कौतुक करणारी श्रीपाद कुलकर्णी यांची ‘कवितासागर’ ही कविता, तर आईची महती सांगणारी शिवाजी वरुडे यांची ‘आई’.
डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी, जयसिंगपूर (९५६१९९५२५५, ८४८४९४२८६९)
26/02/2014

‘लिहिणारा’ प्रत्येकजण संवेदनशील असतो, त्यांच्या मनात नेहमीच ‘वेदना’ व विचारांचे स्पंदन सुरु असते, ही वेदना व विचाररुपी स्पंदनातून जेंव्हा कागदावर उमटते तेंव्हाच त्यांना निर्मितीचा पुरेपूर आनंद मिळतो, तो आनंद अवर्णनीय असतो, आपण लिहिलेले साहित्य छापून येणे ही कवी / लेखकांना आनंदाची पर्वणीच असते; आणि असा आनंद अनेकांच्या मनात निर्माण करणारे प्रकाशक खरोखरच महान आहेत. कवितासागर हे या अंकाचे शीर्षक सार्थ वाटते. कारण या अंकामध्ये १५१ कविता, १७ बालकविता, ७ हिंदी कविता समाविष्ट आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून कवींनी विविध विषयावर लिहिलेल्या सर्वच कविता मनाचा ठाव घेणा-या आहेत. या कविता वाचतांना असे वाटते...
डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी, जयसिंगपूर (९५६१९९५२५५, ८४८४९४२८६९)
26/02/2014

डॉ. सुनील पाटील यांनी हाती घेतलेले हे कार्य अतिशय महान व सर्वसमावेशक असे आहे. आपल्यापैकी बरेच जण लिहित असतात पण लिहिलेले अनेकांपर्यंत पोहचविण्याचा मार्ग माहीत नसतो, असे साहित्य स्वतःपुरतेच डायरीत किंवा वहीत बंदिस्त झालेले असते. आपण लिहिलेले साहित्य वाचण्यासाठी स्वतःच्या कुटुंबियांनाही वेळ नसतो, दुस-या कुणाला वाचायला द्यावे तर जो तो आपल्या कामात इतका व्यस्त असतो की, वाचायला वेळ नाही असे सांगून प्रत्येकजण मोकळा होतो. टी. व्ही. समोर बसून मालिका, क्रिकेट, चित्रपट पाहायला बहुतेक सर्वांना वेळ असतो पण वाचायला वेळ मुळीच नसतो. हा भाग वेगळा. डॉ. सुनील पाटील यांनी कवी / लेखकांची ही ‘घुसमट’ दूर केलेली आहे. कवी - लेखकांना स्फूर्ती देण्याचे कार्य या अंकाने केलेले आहे.
डॉ. ज्युबेदा मन्सूर तांबोळी, जयसिंगपूर (९५६१९९५२५५, ८४८४९४२८६९)
26/02/2014

साहित्याची सुंदर मेजवानी म्हणजे कवितासागर दिवाळी अंक प्रथमतः कवितासागर प्रकाशनचे प्रमुख डॉ. सुनील पाटील आणि अतिथी संपादिका सौ. विजया प्रकाश पाटील यांचे अगदी मन:पूर्वक अभिनंदन करते, आभार मानते. आभार यासाठी की विविध साहित्य प्रकारांनी नटलेला, सजलेला कवितासागर दिवाळी अंक वाचकांना पुरेपूर वैचारिक खाद्य देणारा संग्राह्य अंक त्यांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल. हा अंक हाती पडला. कांही वेळ काय वाचू व काय नको अशी अवस्था झाली, केवळ कवितांसाठी असलेला हा अंक विविध साहित्य प्रकारांनी दर्जेदार, वाचनीय झाला आहे. अंकाचे विशेष म्हणजे किशोरवयीन बालकांपासून ८० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या लेखकांनी, कवींनी लेखन केलेले आहे; त्यामुळे बालकांपासून ज्येष्ठ नागरिकापर्यंतच्या सर्वांनी वाचावा असा अंक तयार झाला आहे.
किरण पाटील - सरवडे, कोल्हापूर (९४२०९०२२२६)
26/02/2014

अनेक देशात कवितासागरचे वाचक आहेत, अंक वाचून अनेक देशातून प्रतिक्रिया येतात. कवितासागरसाठी त्यांनी नवतंत्राचा, इंटरनेटचा, ई-बुकचा सुंदर वापर करत आहेत. वाचकाला समृद्ध करणे आणि नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचा असा त्यांचा दुहेरी हेतू त्यांच्या चळवळीतून साध्य होतांना दिसत आहे. माझी मराठीची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीन मराठी भाषा समृद्ध आणि खूप गोड आहे. कवितासागरच्या दिवाळी अंकाद्वारे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांची ओळख या निमित्ताने होते. कवितासागर अंकाची माहिती वाचकाने इतर मित्रांनाही द्यावी. वाचन संस्कृती चळवळीला बळ देणा-या कवितासागर परिवाराला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो.
किरण पाटील - सरवडे, कोल्हापूर (९४२०९०२२२६)
26/02/2014

कवितासागर आनंद देणारा अंक कवितासागर दिवाळी अंक मनापासून वाचला आणि मनापासून आवडला... कवितासागरच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. अंकाची मांडणी, रचना अतिशय सुरेख आणि विभागवार केलेली आहे, त्यामुळे वाचकाला अंक वाचतांना सुलभता वाटते. कवितासागर या परिवारांन नवोदितांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. डॉ. सुनील पाटील यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील तमाम मराठी - हिंदी लेखक / कवींना या माध्यमातून एकत्र आणलेले आहे. त्यांच्या कविता एकत्र बांधण्याचे स्तुत्यकार्य त्यांच्या हातून झालेले आहे. मुळात डॉ. सुनील पाटील यांचे मराठी साहित्यावर निस्सीम प्रेम आहे, मराठी भाषा जगभरात जावी, पोहचावी यासाठी धडपडत असतात. मराठी प्रतिभा जगासमोर ठेवण्याची तळमळ त्यांच्या कार्यातून दिसते. यासाठी नवोदित लेखक / कवी मंडळींनी त्यांना साथ द्यावी.
रमेश बोर्डेकर - कळंब, उस्मानाबाद (९७६५६४४६९३)
26/02/2014

कवितासागर दिवाळी अंक 2013 आजच प्राप्त झाला, अंक विविधांगानी नटलेला व विविध छटांनी आकर्षित आहे. अनेक लेखक व कवींना संधी दिल्याचे दिसून येते. अंक सुबक, वाचनीय व खास संग्रह म्हणून ठेवण्याजोगा झाला आहे. आपल्या या खडतर प्रवासास मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा! कवितासागर दिवाळी अंका बरोबरच सौ. संजीवनीताई पाटील यांचे ‘प्रेरणादायी विचार’ हे पुस्तक मिळाले आणि त्या रूपाने विचारांचा खजिना सापडला. सुंदर, आकर्षक, देखणे पुस्तक आहे. ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंत सुंगत मांडणी केलेली असून हे पुस्तक ज्ञान संवर्धनास अत्यंत उपयुक्त आहे असे मला वाटते. आपल्या या अत्यंत साहसी प्रकल्पास मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!
निखील दिलीप आरळी - जयसिंगपूर (८९७५०८९८१४)
26/02/2014

या अंकामधील मला आवडलेला भाग म्हणजे बालसाहित्य यामध्ये लहान लहान मुलांनी सुंदर सुंदर अशा कविता लिहिलेल्या आहेत. यामध्ये साहित्यिक उपक्रमामध्ये ‘मुलांचे ग्रंथ संग्रहालय’ हा उपक्रम राबविण्यासाठी डॉ. सुनील पाटील यांनी जे अपार कष्ट घेतले आहेत त्यास माझा मानाचा मुजरा. कवितासागर दिवाळी अंक अद्वितीय आहे. कवितासागर दिवाळी अंकाप्रमाणेच भविष्यात विविध विषयावरील विशेषांकांचे संपादन व प्रकाशन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करून कवितासागर प्रकाशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
निखील दिलीप आरळी - जयसिंगपूर (८९७५०८९८१४)
26/02/2014

कवितासागर प्रकाशन हे महाराष्ट्रातील एक उत्तम प्रकाशन आहे. त्यांनी प्रकाशित केलेली सर्व पुस्तके मी वाचलेली आहेत. या सर्वांचा सार असलेले पुस्तक म्हणजेच 2013 चा कवितासागर दीपावली विशेषांक होय. प्रथमतः कवितासागर या दीपावली विशेषांकास विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक व अभिनंदन. कवितासागर प्रकाशन संस्थेच्या यशाचे श्रेय जाते ते या संस्थेचे कार्यकारी संचालक व प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांना, त्यांनी घेतलेल्या कष्टामुळेचं हे सर्व साध्य झाले. कवितासागर दिवाळी अंकामध्ये नवोदित कवींना एक व्यासपीठ मिळालेले आहे, या मध्ये महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील शेकडो कवींचे विचार विविध विषयावरील कवितांच्या रूपाने एकत्रित केलेले आहेत.
भरत पाटील - संपादक, नाथनगरी
26/02/2014

आपला कवितासागर दिवाळी अंक मिळाला, धन्यवाद. दिवाळी अंकांच्या स्पर्धासह त्यांचे संवर्धन करण्याचे मोलाचे काम आपण करत आहात. त्याच बरोबर कवितासागर दिवाळी अंकाच्या माध्यमातून कवींसाठी वेगळे असे स्वतंत्र व्यासपीठ तयार करत आहात ही देखील एक प्रशंसनीय बाब आहे. आपल्या सर्वच उपक्रमांना माझ्या व नाथनगरी परिवाराच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
माधुरी सुतार - सांगली
26/02/2014

कवितासागर हा दीपावली विशेषांक वाचला, त्यातील साहित्यिक उपक्रम - मुलांचे ग्रंथ संग्रहालय हा लेख मला फार आवडला. संस्कारक्षम समाज घडविण्यासाठी चांगल्या पुस्तकांचे वाचन होणे हे अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण केली तरच आपली वाचन संस्कृती टिकेल. वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी व वाचकांना मोफत वाचनाचा आनंद मिळावा हा साहित्यिक उपक्रम युनिवर्सल फ्री लायब्ररी चालवते ही समाजासाठी खूपच चांगली गोष्ट आहे, डॉ. सुनील पाटील यांचा उपक्रम मला फारचं आवडला आहे. धन्यवाद
भास्कर रामचंद्र चव्हाण - ठाणे
26/02/2014

‘कवितासागर’ दिवाळी विशेषांकातून विविध अंगानी नटलेल्या कविता आहेत, कधी हिरवळीतूनी, कधी डोंगरातून जाणारी गावाकडची पाऊल वाट, थेट मनाला गावाला घेऊन जाते, तर कधी कवितेत ‘कष्टाच्या आतडीला चीपकलेली भुकेची माया, उभा शेतामधी राबता भाऊराया’ या माझ्याचं कवितेप्रमाणे कामाच्या मोलाचे श्रम साफल्य काही कवींनी मांडलेले दिसते. २६/११ या दिवसाची दु:खद भावना कवी गिरीश पाटील यांनी ‘इथे थबकतो मुंबईचा वारसा’ या कवितेतून दु:खाला हात लावून आपला आशयगर्भ आखला आहे. ‘माझा बाप’ या कवितेतून अशोक पाटील यांनी आपल्या बापाच्या कामांची महती आणि त्याचं मोठेपण आपल्या कवितेतून रेखाटलं आहे, ही खूपच छान कविता आहे. राजकीय प्रवृत्तीच्या व भ्रष्ट्राचार यामुळे समाजाची होरपळ व दाहक चटके कविवर्य डी. बी. चीपरगे यांनी व्यक्त केलेले आहेत. पुन्हा एकडदा सर्व कवी बंधू - भगिनींना व डॉ. सुनील पाटील यांना मन:पूर्वक शुभेच्छा!
भास्कर रामचंद्र चव्हाण - ठाणे
26/02/2014

बंधात - बंध जणू अडकताय, जुन्यात - नवे पंख फडफताय उडाणाची दिशा घेऊनी, आकाशाशी गवसणी जणू घालताय अशा प्रकारची नाव चेतना, नव उमेद, नवी मोहकता, नवा आलाप या सगळ्या कविवर्य बंधू - भगिनींनी आपल्या कवितेतून निर्माण केला आहे. या दिवाळी विशेषांकाची प्रत डॉ. सुनील पाटील यांनी पाठवली व ती हातात पडताचं वाचून काढली, वाचून आनंद झाला, प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांचे अभिनंदन.
भास्कर रामचंद्र चव्हाण - ठाणे
26/02/2014

उंच उडावे आणि आकाशाशी भिडावे सैर करून तुफानी वादळाशी लडावे झुंज देता - देता जिंकुनी पुन्हा पंखाचे शौर्य गीत गावे तशीच काहीशी किमया ‘कवितासागर’ या दिवाळी अंकाने केलेली आहे. या दिवाळी अंकामधून विविध कविवर्य बांधवांनी आणि भगिनींनी विविध विषयांचा पायंडा आपल्या कवितेतून उतरविलेला दिसतो. यात ज्येष्ठ कवयित्री सौ. विजया प्रकाश पाटील यांच्या ‘अंधाराचे राज्य’ या कवितेतून मनातल्या दु:खद सावटाचा अंधकार आणि त्याचा अंत लागलाच नव्हता अशी हळूच बोचनी रेखाटली आहे. तसेच माझे मित्र प्रकाश केसरकर यांनी आपल्या ‘कोल्होबाची शाळा’ रचलेली वाचून माझ्याही बालपणाच्या कवितांची ओळख करून दिली. अजूनही सागराला भेटावेसे वाटते साठलेले डोहे नजरेत भरावेसे वाटते पुन्हा - पुन्हा पडताळुनी पाहतो कविता खरचं पुन्हा - पुन्हा वाचाविशी वाटते. अशा शब्द सुमनांनी रचलेल्या कविता आहेत. त्यांनी मनाला स्फूर्ती येईल. असा भाव कवितेतून उतरलेला आहे.
सौ. ए. पी. कुलकर्णी - जयसिंगपूर
26/02/2014

दैदिप्यमान व समाजोपयोगी वाटचाल - स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब साखवळकर यांच्या प्रेरणेने डॉ. पंचादेवी यांनी आपल्या घराला ‘पृथ्वी’ हे नाव देवून मुलीच्या नावाने वैदेही गणेश व्याख्यानमाला हा उपक्रम सुरु केला हा उपक्रम मला खूपच आवडला, डॉ. शि. म. पंचादेवी यांनी घराच्या भिंतीना काळा रंग देवून संपूर्ण घरालाच फळा बनवला हे ही मला आवडले इत्यादी मुळे मला कवितासागर चा दिवाळी अंक खूप आवडला. दरवर्षी असेच नवनवीन विचार घेवून अंक प्रकाशित करावा व आम्हाला दरवर्षी आपला कवितासागर दिवाळी अंक वाचायला मिळावा ही सदिच्छा व्यक्त करते.
सौ. ए. पी. कुलकर्णी - जयसिंगपूर
26/02/2014

‘पुरुषाला नाती नसतात’ ही संजय सुतार यांची कविता खूप आवडली. संजय सुतार हे स्वतः पुरुष असूनही पुरुष जातीचे सडेतोड वर्णन या कवितेत केले आहे. अनिलकुमार पाटील यांची ‘दर्यादिल’ ही कविता समुद्र किना-याची आठवण करून देणारी आहे, तसेच त्यांच्या ‘पोटपाणी’ या कविता संग्रहातील स्त्री मनाचा वेध भावूक वाटतो. ‘नकोस विसरू मातापित्यांना’ ही रघुनाथ कुलकर्णी यांची कविता सध्याच्या पिढीला एक आदर्श घालून देणारी आहे. ‘विरुद्धार्थी शब्दांचा खजिना’ हे सौ. रोझमेरी राज धुदाट यांचे पुस्तकावरील लेख व पुस्तक इंग्रजी भाषा शिकणा-यांना अतिशय उपयुक्त आहे. शतायुषी बनण्याचे रहस्य या लेखांमधून बी. बी. गुरव व जयंत बेंद्रे यांनी आपल्या लेखात ‘जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए’ यासाठी चांगले नियम मांडले आहेत.
सौ. ए. पी. कुलकर्णी - जयसिंगपूर
26/02/2014

मला आवडलेला दिवाळी अंक म्हणजेच - कवितासागर दिवाळी अंक 2013 होय, या दिवाळीत आणखी एका वेगळा दिवाळी अंक वाचायला मिळाला आणि तो म्हणजे विविध पुरस्कारांनी गौरवलेला ‘कवितासागर’ दिवाळी अंक. अंक आकाराने अगदी लहान असल्याने पर्समध्ये ठेवून जवळ बाळगता येतो, प्रवासात किंवा मोकळ्या वेळेत कुठेही वाचता येतो. मुखपृष्ठ उत्कृष्ट आहे. आत काय वाचायला मिळणार आहे याची संक्षिप्त चित्रे मुखपृष्ठावर पाहायला मिळतात. प्रेरणादायी विचार या सौ. संजीवनी पाटील द्वारा संकलित पुस्तकातील लेख सर्व वयोगटातील व्यक्तीना प्रेरणा देणारे आहेत. डॉ. सुनील पाटील यांचा युनिवर्सल फ्री लायब्ररी हा उपक्रम आवडला, गांव तेथे मुलांचे ग्रंथसंग्रहालय हे घोषवाक्य आवडले. मोफत पोस्टल लायब्ररी - घरपोच पोस्टाद्वारे मोफत पुस्तके पाठवणे ही संकल्पनाही खूप आवडली.
बी. बी. गुरव - जयसिंगपूर (९४२१२८७१०७)
26/02/2014

डॉ. सुनील पाटील यांना कवी अनिल धुदाट यांची समर्थ साथ लाभली आहे हा दुग्ध शर्करा योग आहे. पण सुनील पाटील यांच्या धडपडीचे वर्णन कसे करावे हे समजत नाही. कारण यांचे कार्य कर्तृत्व अफाट दिसते. माझ्यासारखी जुनी ज्येष्ठ मंडळीही हा प्रयत्न पाहून चाट पडतात. भरभक्कम आर्थिक पाठबळ असणा-या अनेक प्रकाशकांना लाजविणारा असा हा उपक्रम ‘अचाट’ प्रतिभेचा माणूसच करू शकतो. आणि असा अफाट माणूस म्हणजे सुनील पाटील त्यांना लाख - लाख शुभेच्छा!
बी. बी. गुरव - जयसिंगपूर (९४२१२८७१०७)
26/02/2014

या दिवाळी अंकास अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आणि ते योग्यच आहे असं कोणताही समीक्षक नि:संकोचपणे सांगेल. एक तर नवोदित कवींना हक्काचं व्यासपीठ हा भाग आहेच पण सन 2013 च्या दिवाळी अंकात वेगवेगळे पैलू समर्थपणे हाताळले आहेत. अभ्यासू प्रासंगिक लेख, दर्जेदार समीक्षण इत्यादी संग्राह्य असेच आहे व ज्येष्ठासाठीचे श्रेष्ठ लेख, खुसखुशीत मुलांचे ग्रंथ संग्रहालय, अभिजात बालसाहित्य विविधा या देखण्या विभागात अनेक नवकवींच्या कविता आहेत, अशा चटकदार विभागाबरोबरच हिंदी विभाग, निवेदने, साद प्रतिसाद या सारखी सदरे वाचकांचीच नव्हे तर समीक्षकांचीही मने खेचून घेतात. किती...किती... प्रयोग सांगावे व किती ... किती... कौतुक करावे असा हा आगळा वेगळा उपक्रम आहे.
बी. बी. गुरव - जयसिंगपूर (९४२१२८७१०७)
26/02/2014

एक आगळा वेगळा प्रयोग म्हणजेच - कवितासागर ‘गागरमे सागर’ कविता सागर’ असे कवितासागर चे वर्णन करावे लागेल. जयसिंगपूर मधील ही आज छोटी दिसणारी धडपड भविष्यात फार मोठी झेप घेणारी ठरणार आहे, हे मात्र निश्चित. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती’ अशी एक उक्ती मराठीत आहे. अंधारात चाचपडणा-या, थोडस बाजूला राहिलेल्या पण प्रतिभेचं लेण लाभलेल्या नवकवींना प्रकाशात आणण्याचं वेड घेतलेल्या डॉ. सुनील पाटील या अवलीयानं एक आगळा वेगळा प्रयोग ‘कवितासागर’ या दिवाळी अंकाच्या रूपाने केला आहे.
सुनिता औताडे - अहमदनगर
26/02/2014

कवितासागारचा दिवाळी अंक मिळाला. अंकाबद्दल काही लिहिण्याचा माझा आवाका नाहीच परंतु तरीही लिहितेय... अंक फारच सुंदर झालाय! कवितासागरचा दिवाळी अंक सर्वांग सुंदर असाच आहे. आटोपशीर असल्याने अधिकच छान वाटला. तसेच आपला समाजोपयोगी उपक्रम अन त्यातील विविधता म्हणजे अतिशय कल्पक दुर्मिळ उपक्रम आहे. त्याचा उद्देश त्याहूनही सुंदर आहे. आपल्या कार्यास लाख-लाख शुभेच्छा!
वेदपाठक रवींद्र - साखरवाडी, फलटण, सातारा
26/02/2014

आपण नवकवींना कवितासागर सारखे हक्काचे व्यासपीठ देऊन त्यांना स्फूर्ती देण्याचे काम केंलेने आपले शतशः आभार.
कुलकर्णी रघुनाथ सीताराम - गुलमोहर कॉलोनी, सांगली
26/02/2014

कवितासागर नियतकालिकाच्या रूपाने माझ्या सारख्या नवीन कवीला एक घबाडचं जणू सापडले. दिनांक २८ मार्च २०१३ ते १८ जुलै २०१३ या ४ महिन्याच्या कालावधी मध्ये एकुण १०० काव्यांची रचना केली; माझे ते काव्य भांडार वहिरूपी कुलुपात बंदिस्त होते. पण आपल्या २९ सप्टेंबर २०१३ च्या दैनिक सकाळ मधील निवेदनामुळे मनातील काव्यरूपी विचार आता माझ्या पुरतेच मर्यादित न राहता ते आपल्या कविता सागर द्वारा सर्वदूर प्रसारित होणार या विचाराने माझे मन वेडावून गेले. कवितासागर मुळे माझ्या सारख्याला एक हक्काचे व्यासपीठचं जणू प्राप्त झाले. आपल्या या महानकार्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. केवळ काव्यालाच वाहून घेतलेले कवितासागरचे हे व्यासपीठ मला वाटते एकमेवचं असावे. असो. आपल्या अद्वितीय कार्याला लाख - लाख शुभेच्छा. उत्तरोत्तर आपल्या काव्य सागराला नित्य भरती येत राहो माझे आशीर्वाद व शुभेच्छा आपल्या पाठीशी राहतील.
कुलकर्णी रघुनाथ सीताराम - गुलमोहर कॉलोनी, सांगली
26/02/2014

कवितासागर दिवाळी अंक २०१३ साठी मी पाठविलेल्या साहित्याला प्रसिद्धी देत असल्याबद्दलचे आपले पत्र मिळाले. अतिशय आनंद झाला. आपण माझ्या साहित्याची दाखल घेतली याबद्दल शतशः धन्यवाद. माझ्या ७९ व्या वर्षापर्यंतच्या जीवनातला हा पहिलाचं प्रयत्न. मी साहित्याच्या प्रसिद्धीकडे वळलोच नाही. कवितासागर दिवाळी अंक १ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध होऊन सर्वत्र वितरीत होत आहे आणि योगायोग असा कि त्याचं दिवशी मी ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे.
सौ. वैशाली विजयकुमार माने - शिवशक्ती कॉलोनी, जयसिंगपूर
26/02/2014

प्रथम संजीवनी पाटील यांचे हार्दिक अभिनंदन... त्यांनी इतके चांगले विचार आमच्या पर्यंत 'प्रेरणादायी विचार' या पुस्तकाच्या माध्यमातून पोहचवल्या बद्दल... एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. ज्या महिलांच्या हाती हे पुस्तक जाईल त्या महिलांना व व्यक्तींना ह्या पुस्तकातील विचार आत्मसात करण्यास करण्यास मदत होईल व साहजिकच आजच्या तरुण पिढीला आणि लहान मुलांना विचारवंत होण्याची गरज पूर्ण करण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल असा मला विश्वास वाटतो. एक स्त्री शिकली की सर्व घर शिक्षीत होते तसेच जर एक माता विचारवंत झाली तर मुलही विचारवंत होतील यात शंका नाही. संजीवनीताई तुमच्या भावी आयुष्यासाठी व तुमच्यातील लेखिका अशीच यशस्वीपणे जागृत राहण्यासाठी आम्हां सर्वांकडून मन:पूर्वक शुभेच्छा!
मनोहर भोसले (सैनिक टाकळी)
26/02/2014

एखाद्या पुस्तकाला पुरस्कार कसे दिले जातात हे मला माहित नाही, परंतु पुरस्कार देणा-यांनी या पुस्तकाकडे नजरंदाज करू नये अशी अपेक्षा आहे. आपल्या 'प्रेरणादायी विचार' या पुस्तकाचा उच्चस्तरावर प्रसार प्रचार व्हावा. याच पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघावी, दुसरा भाग निघावा हीच सदिच्छा. - मनोहर भोसले (सैनिक टाकळी)
मनोहर भोसले (सैनिक टाकळी)
26/02/2014

साद प्रतिसाद कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर यांनी प्रकाशित केलेले 'प्रेरणादायी विचार' हे पुस्तक खूप आवडले. पुस्तकाचे मुखपृष्ठच इतके सुंदर आहे कि पाहताच क्षणी पुस्तक उचलून घ्यावेसे वाटते, उभ्या उभ्या एक दोन विचारांवर नजर टाकली तर पुस्तक खाली ठेवू वाटत नाही. मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की, आपल्या या पुस्तकामुळे माझी स्वतःची विचार करण्याची क्षमता मजबूत आणि सकारात्मक झाली आहे. आता मला माझे विचार पूर्वीपेक्षा अधिक प्रभावीपणे मांडता येतात. मला असे वाटते की आपले पुस्तक नुसते प्रेरणादायी नाही तर ते संस्कारक्षम सुद्धा आहे. फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर कोणत्याही वयाच्या माणसाला हे निश्चितच उपयुक्त आहे. मी घेतलेले हे पुस्तक माझ्या नंतर माझ्या अनेक मित्रांनी वाचले प्रत्येकाला ते आपल्याच संग्रही असावे असे वाटते. परंतु मी त्यांना आपले पुस्तक खरेदी करण्यासाठी आपला पत्ता आणि फोन नंबर दिलेला आहे.
oppsss
02 Nov 2014 05 30 AM

just wow.
विकास सबनीस - पुणे
12 Mar 2013 05 30 AM

आत्ताच कविता सागरचा दिवाळी अंक पाहीला आणि नजरेखालून घातला. नेहमीप्रमाणेच वाचनीय अंक आहे. संपादक मंडळाचे अभिनंदन तसेच सर्व साहित्यिकांना दिवाळीनिमित्त आणि येणार्‍या वर्षासाठी शुभेच्छा!
Dr kumar patil
22/11/2013

नवकविच्या हक्काचं व्यासपीठ म्हणजे कवितासागर । एक आगळा वेगळा उपक्रम डाँ सुनिल पाटील यांनी राबवला आहे । या वर्षाचा कवितासागर दिवाळी अंक अप्रतिम झालेला आहे । जिद्द कष्ट चिकाटी सहनशिलता या गुणामुळेच डाँ सुनिल पाटील (संचालक कवितासागर) यांच्या हातुन हा अंक तयार झालेला आहे । सरांच्या भावी वाटचाल व उपक्रमास शुभेच्छा ।
अश्विनकुमार वर्मा - महाराष्ट्र परिचय केंद्र - दिल्ली
16/11/2013

कविता सागर' नेहमीच वाचनीय असतो. दिवाळी अंक ऑनलाईन झाल्याचे पहिले जयसिंगपूर सारख्या एका लहान गावातून चालवलेला हा साहित्यिक उपक्रम कौतुकास्पद आहे.
अमोल सामंत - नवी मुंबई
16/11/2013

"प्रभाकर देवधर" हे नाव माहिती आहे पण त्यांच्या कार्याची फारशी माहिती नव्हती मला. "अंतर्नाद" दिवाळी अंकात अ.पां. देशपांडे यांच्या "प्रभाकर देवधरः व्यक्ती आणि कार्य" या लेखातून एका कर्तबगार मराठी माणसाची ओळख झाल्याचा आनंद झाला. प्रभाकर देवधर 'अ‍ॅपलॅब' कंपनीचे संस्थापक; इलेक्ट्रॉनिक कमिशनचे माजी अध्यक्ष; राजीव गांधी यांचे जवळचे स्नेही असूनही तत्त्वाने काम करणारे; १४०० रुपयांत १४ इंची कृष्णधवल टेलिव्हिजन संचाचे जनक ... अशी त्यांची विविधांगी कर्तबगारी आहे. लेखकाने त्यांची ओळख साध्या सोप्या शब्दांत - दिवाणखान्यात बसून गप्पा माराव्यात अशा त-हेने - करुन दिली आहे. देवधर या व्यक्तीबद्दल अजून जाणून घेण्याची भावना हा लेख निश्चित जागवतो.
प्रभाकर पेठकर - आखाती प्रदेश
16/11/2013

पूर्वीच्या काळी 'लोकसत्ता'चा दिवाळी अंक आमच्या घरी न चुकता यायचा. तो अथं पासून इति पर्यंत वाचला जायचा. जरा 'कळत्या' वयात 'आवाज', 'जत्रा' वगैरे अंकांचे आकर्षण वाटायचे. पण ते अंक घरात यायचे नाहीत बाहेर वाचनालयात वगैरे शोधायला लागायचे. 'दक्षता' चा दिवाळी अंकही त्यातील पोलीशी कथांमुळे वाचला जायचा. 'किर्लोस्कर', 'स्त्री' आणि 'मनोहर' आणि नंतर 'किस्त्रीम' वाचण्याचीही उत्सुकता असायची. अनेक दिग्गजांच्या साहित्यकृती वाचायला मिळाल्या आहेत. १९८१ साली भारत सोडून आखाती प्रदेशात आलो आणि मराठी 'दिवाळी अंकांची' आपल्या आयुष्यातील उणीव भासू लागली. ती भूक, कांही प्रमाणात, कालनिर्णयची दिनदर्शीकेची मागची बाजू भागवायची. आजही कालनिर्णय आणलं की आधी त्या मागील 'साहित्य' आवर्जून वाचलं जातं. मराठी माणसाच्या आयुष्यात दिवाळी अंकाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच, कविता सागर दिवाळी अंक २०१३ प्रसिद्ध झाल्याबरोबर, पूर्वीची दिवाळी अंक वाचन परंपरा राखित, पहिल्या २ - ३ दिवसांत संपूर्ण वाचून काढला. केवळ कवितांसाठी हा खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे.
रंजना पाटील - सोलापूर
16/11/2013

कविता सागर दिवाळी अंकामधील बहुतेक सगळ्याच कविता चांगल्या आहेत. या अंकात दरवर्षी प्रमाणेच वेगवेगळे लेख आणि कविता आहेत. काही कविता अप्रतिम आहेत, त्यातील बेस्ट कविता सांगणे कठीण.
श्याम आडके - जयसिंगपूर
16/11/2013

कालच कविता सागर दिवाळी अंक मिळवला. कविता सागर दिवाळी अंक परंपरेला साजेसा आहे.
सुरेख धागा
16/11/2013

शब्दांना नसते दु:ख, शब्दांना सुखही नसते । ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat