Summary of the Book
रामायणाबद्दल आजपर्यंत अनेक विद्वानांनी अधिकारवाणीनं सांगितलं आहे. तसेच कविवरांनी हे रामायण भावपूर्ण आणि प्रतिभासंपन्न वाणीनं रसिकांसमोर मांडलं
आहे. पण येथे एका रामभक्तानं त्याच्या हृदयात पूजिलेले राम त्याला जसे दिसले तसे ते इतर रामभक्ताना दाखवावे व सद्भावनेचा आनंद लुटावा एवढाच या
रचनेचा उद्देश आहे. रामायण घडत असताना असा कोणता ङ्गरक झाला असेल याचाही विचार या रचनेमागे आहे, हे एक भावकाव्य आहे आणि हे वाचकांना
भावेल.