Book Thumbnail
शिवाजी महाराजांना ‘रयतेचा राजा’ असे संबोधले जाते. रयतेसाठी त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. कुशल प्रशासक व यशस्वी शासक असलेल्या शिवाजी महाराजांनी सुशासनाच्या पायावर समाजाची उभारणी केली. हे करताना ते[...]