Summary of the Book
'४४०, चंदनवाडी ' मध्येही शुभ आणि अशुभ यांचा संघर्ष आहे. एक अतिप्राचीन अघोरी शक्ती आहे. तिच्या विरोधात तंत्रशक्ती ,मानसशक्ती ,धर्मशक्ती उभ्या आहेत. ताणाच्या उच्चबिंदूकडे नेणारे प्रसंग आहेत आणि क्षणमात्र श्वास रोखून ठेवणारा आहे. आणि धारपांच्या कथांतील खास विशिष्ट्य इथेही आहे.कथा पूर्ण झाल्यावर वाचकांचा शूचीतेवारच , मांगल्यावारचा, मानवाच्या मानेवातेचा विश्वास अधिकच दृढ होतो.